शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

रासायनिक खतांचे दर आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:42 IST

जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ्यात भाजीपाला, गहू, हरभरा, भूईमूग, उन्हाळी सोयाबीन, मूग आदी पिके घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची ...

जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ्यात भाजीपाला, गहू, हरभरा, भूईमूग, उन्हाळी सोयाबीन, मूग आदी पिके घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते; मात्र रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली असून प्रत्येक खताच्या किमती सरासरी २०० ते २५० रुपयांनी वाढल्या आहेत. कोणत्याही पिकासाठी हेक्‍टरी आठ बॅग रासायनिक खताची गरज असते. याप्रमाणे १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

------------------------------------------

शेणखत मिळणे दुरापास्त!

पूर्वी शेतकरी शेतात शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असत, परंतु गेल्या काही वर्षांपासून शेणखात मिळणे दुरापास्त झाले आहे. सर्वच शेतकरी रासायनिक खत शेतात टाकत आहेत. पिकाला खताची योग्य मात्रा दिली नाही, तर अपेक्षित उत्पन्न देखील मिळत नाही. त्यामुळे रासायनिक खतांचे दर वाढले असले तरी ते नाइलाजास्तव खरेदी करावे लागत आहे.

-------------------------

खतांच्या दरवाढीमुळे लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन न झाल्यास शेती तोट्याची होणार आहे. शासनाने खतांची दरवाढ त्वरित मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

- सुभाष नानवटे, शेतकरी, वाळकी-दोडकी