शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रिसोड शहरासह ग्रामीण भागात साचले पावसाचे पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 17:14 IST

पावसाचे पाणी शहरातील विविध भागात साचले तसेच ग्रामीण भागातही पाणी साचल्याने आणि रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : १०, ११ जूनला झालेल्या पावसाचे पाणी शहरातील विविध भागात साचले तसेच ग्रामीण भागातही पाणी साचल्याने आणि रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.रिसोड : रिसोड शहरातील बसस्थानक परिसर, सिव्हील लाईन परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले. मान्सूनपूर्व कामे व्यवस्थित झाली नसल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. नवीन वसाहतीमध्येही व्यवस्थित रस्ते नसल्याने तेथे चिखल साचला आहे. परिणामी, नागरिकांना ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

भर जहॉगीर येथे रस्ते चिखलमयभर जहॉगीर : पहिल्याच पावसात भर जहॉगीर येथील रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे. भर जहागिर येथिल दलीत वस्तीतील रस्ते चिखलमय झाले. यामुळे रहीवाशांची गैरसोय झाली. मागील अनेक वर्षांपासून येथिल दलीत वस्तीवर विकासकामांत अन्याय झालेला आहे. ११ जून रोजी रात्री झालेल्या पावसाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पाणी साचले होते. नाल्यात केरकचरा साचल्याने पाणी वाहून गेले नाही. परिणाम या परिसरातील अनेकांच्या घरात पुराचे पाणी घुसले. मान्सूनपूर्व कामांना गती देऊन दलित वस्तीत पाणी साचणार नाही, रस्ते चिखलमय होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी १२ जून रोजी केली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड