शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

रिसोड शहरासह ग्रामीण भागात साचले पावसाचे पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 17:14 IST

पावसाचे पाणी शहरातील विविध भागात साचले तसेच ग्रामीण भागातही पाणी साचल्याने आणि रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : १०, ११ जूनला झालेल्या पावसाचे पाणी शहरातील विविध भागात साचले तसेच ग्रामीण भागातही पाणी साचल्याने आणि रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.रिसोड : रिसोड शहरातील बसस्थानक परिसर, सिव्हील लाईन परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले. मान्सूनपूर्व कामे व्यवस्थित झाली नसल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. नवीन वसाहतीमध्येही व्यवस्थित रस्ते नसल्याने तेथे चिखल साचला आहे. परिणामी, नागरिकांना ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

भर जहॉगीर येथे रस्ते चिखलमयभर जहॉगीर : पहिल्याच पावसात भर जहॉगीर येथील रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे. भर जहागिर येथिल दलीत वस्तीतील रस्ते चिखलमय झाले. यामुळे रहीवाशांची गैरसोय झाली. मागील अनेक वर्षांपासून येथिल दलीत वस्तीवर विकासकामांत अन्याय झालेला आहे. ११ जून रोजी रात्री झालेल्या पावसाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पाणी साचले होते. नाल्यात केरकचरा साचल्याने पाणी वाहून गेले नाही. परिणाम या परिसरातील अनेकांच्या घरात पुराचे पाणी घुसले. मान्सूनपूर्व कामांना गती देऊन दलित वस्तीत पाणी साचणार नाही, रस्ते चिखलमय होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी १२ जून रोजी केली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड