शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

वाशिममध्ये रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरूवात! पेरणीत घट होण्याची शक्यता, कोरडवाहू शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 15:18 IST

यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामातील पेरणीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वाशिम-  यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामातील पेरणीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान परतीच्या पावसामुळे सुपिक जमिनीत तसेच सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी हरभरा, गहू पिकाच्या पेरणीला सुरूवात केल्याचे दिसून येते.

खरीप हंगामात कमी पावसामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली तर उडीद, मूग व सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांना खरिप पिकाच्या उत्पादनात जबर फटका सहन करावा लागला.  तसेच जलपातळीदेखील वाढ नव्हती. समाधानकारक पाऊस नसल्याने रब्बी हंगामावरदेखील संकट घोंघावत होते. मध्यंतरी ११ ते १४ ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा आला. सिंचनाची सुविधा असणाऱ्या तसेच सुपिक जमिनीला परतीचा पाऊस बºयाच प्रमाणात पोषक ठरल्याने आता शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पेरणीला सुरूवात केल्याचे दिसून येते. ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी केली जात आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी ८९ हजार २७० हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. यापैकी ८१ हजार हेक्टरवर रब्बी पिकाच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.