शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

वाशिममध्ये रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरूवात! पेरणीत घट होण्याची शक्यता, कोरडवाहू शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 15:18 IST

यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामातील पेरणीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वाशिम-  यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामातील पेरणीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान परतीच्या पावसामुळे सुपिक जमिनीत तसेच सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी हरभरा, गहू पिकाच्या पेरणीला सुरूवात केल्याचे दिसून येते.

खरीप हंगामात कमी पावसामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली तर उडीद, मूग व सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांना खरिप पिकाच्या उत्पादनात जबर फटका सहन करावा लागला.  तसेच जलपातळीदेखील वाढ नव्हती. समाधानकारक पाऊस नसल्याने रब्बी हंगामावरदेखील संकट घोंघावत होते. मध्यंतरी ११ ते १४ ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा आला. सिंचनाची सुविधा असणाऱ्या तसेच सुपिक जमिनीला परतीचा पाऊस बºयाच प्रमाणात पोषक ठरल्याने आता शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पेरणीला सुरूवात केल्याचे दिसून येते. ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी केली जात आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी ८९ हजार २७० हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. यापैकी ८१ हजार हेक्टरवर रब्बी पिकाच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.