शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

वाशिममध्ये रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरूवात! पेरणीत घट होण्याची शक्यता, कोरडवाहू शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 15:18 IST

यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामातील पेरणीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वाशिम-  यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामातील पेरणीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान परतीच्या पावसामुळे सुपिक जमिनीत तसेच सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी हरभरा, गहू पिकाच्या पेरणीला सुरूवात केल्याचे दिसून येते.

खरीप हंगामात कमी पावसामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली तर उडीद, मूग व सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांना खरिप पिकाच्या उत्पादनात जबर फटका सहन करावा लागला.  तसेच जलपातळीदेखील वाढ नव्हती. समाधानकारक पाऊस नसल्याने रब्बी हंगामावरदेखील संकट घोंघावत होते. मध्यंतरी ११ ते १४ ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा आला. सिंचनाची सुविधा असणाऱ्या तसेच सुपिक जमिनीला परतीचा पाऊस बºयाच प्रमाणात पोषक ठरल्याने आता शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पेरणीला सुरूवात केल्याचे दिसून येते. ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी केली जात आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी ८९ हजार २७० हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. यापैकी ८१ हजार हेक्टरवर रब्बी पिकाच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.