शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

विजेच्या समस्येमुळे रब्बी हंगाम धोक्यात

By admin | Updated: November 6, 2016 19:36 IST

यंदा चांगला पाऊस पडल्यामुळे रब्बीच्या हंगामात सिंचनाला आधार मिळणार असला तरी, विजेच्या विविध समस्यांमुळे हा हंगाम संकटात सापल्याची स्थिती जिल्ह्यात दिसत आहे.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 6 - यंदा चांगला पाऊस पडल्यामुळे रब्बीच्या हंगामात सिंचनाला आधार मिळणार असला तरी, विजेच्या विविध समस्यांमुळे हा हंगाम संकटात सापल्याची स्थिती जिल्ह्यात दिसत आहे. 
मागील तीन वर्षांत प्रथमच चांगला पाऊस पडला. जिल्हाभरातील जलस्त्रोत काठोकाठ भरले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही वाढली आहे. पण विज वितरणकडून होणारे अघोषित भारनियमन, विविध कारणांमुळे सतत खंडीत होणारा विज पुरवठा, तसेच कूचकामी रोहित्रांमुळे शेतकऱ्यांना पिके जगविणेच कठीण झाले आहे. मुबलक पाणी उपलब्ध असतानाही शेतकरी त्याचा उपयोग विजेअभावी करू शकत नाहीत. मागील तीन वर्षांत याच कारणांमुळे दुष्काळाची झळ अधिक तीव्र झाली होती, कारण थोडथोडके पाणी असल्याने त्या आधारे पिके  तगविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना विज वितरणच्या हलगर्जीमुळे अडथळा आला होता. परिणाम तीन वर्षांत दाहक उन्हाच्या फटक्याने उभी णही पोषक पिके डोंळ्यादेखत करपत असल्याचे शेतकºयांनी पाहिले. आता यंदा तीन वर्षानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. वातावरअसून, कृषी विभागाच्यावतीने तब्बल १ लाख ३० हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली. हे प्रमाण गतवर्षी पेक्षा दीडपट आहे; परंतु विज वितरणच्या हेळसांडीमुळे हा हंगाम विज पुरवठ्या अभावी संकटात सापल्याचे दिसत आहे. 
वाशिम जिल्ह्यात रोहित्र जळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. दररोज कुठल्या तरी गावात एक रोहित्र जळून निकामी होत आहेच. यामुळे संबंधित गाव किंवा शेतशिवारातील विज पुरवठा खंडीत होतो. हा विज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी रोहित्र बसविणे गरजेचे आहे; परंतु विज वितरणकडे पुरेशा प्रमाणात रोहित्रच उपलबध नाहीत. सद्यस्थितीत जिल्ह्यात दीडशेच्यावर रोहित्र बिघडल्यामुळे कुठे गाव अंधारात आहे, तर कुठे शेतकऱ्यांचे सिंचन रखडले आहे; परंतु ही समस्या दूर करण्यासाठी विज वितरणकडे रोहित्रच उपलब्ध नाहीत. या संदर्भात अधिकारी कर्मचारीही फारसे गंभीर नसल्याने जनतेच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत