शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

उपबाजार बंद पाडून निच्चांकी दराने शेतमालाची खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 19:37 IST

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राजू चौधरी यांच्यासह अनसिंग उपबाजार समितीचे उपसभापती रामेश्वर काटेकर, संचालक डॉ. जगदीश दहात्रे आदिंनी संतप्त शेतक-यांना सोबत घेवून बाहेर बेकायदेशीर सुरू असलेली शेतमाल खरेदी बंद पाडली.

ठळक मुद्दे व्यापा-यांच्या मनमानीचा अनसिंगमध्ये अतिरेकराजू चौधरी यांनी सुनावले खडे बोल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील अनसिंग या तुलनेने मोठ्या गावातील उपबाजार समितीअंतर्गतच्या व्यापा-यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मनमानी कारभार चालविला असून त्याचा सोमवारी खºयाअर्थाने अतिरेक झाला. नाणेटंचाईचे कारण समोर करून आधी बाजार समिती बंद पाडणा-या या व्यापा-यांनी बाहेर बसून मात्र निच्चांकी दराने शेतमालाची खरेदी केली. दरम्यान, हा प्रकार असह्य झाल्याने वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राजू चौधरी यांच्यासह अनसिंग उपबाजार समितीचे उपसभापती रामेश्वर काटेकर, संचालक डॉ. जगदीश दहात्रे आदिंनी संतप्त शेतक-यांना सोबत घेवून बाहेर बेकायदेशीर सुरू असलेली शेतमाल खरेदी बंद पाडली.अनसिंग येथील श्री हुरकट अ‍ॅण्ड कंपनी, श्री म.मा. मोदानी, श्री ट्रेडिंग कंपनी, श्री गोविंद ट्रेडिंग कंपनी, श्री मानधने अ‍ॅण्ड कंपनी, श्री तिरूपती ट्रेडिंग कंपनी चालविणाºया व्यापा-यांनी १४ आॅक्टोबरला अनसिंग उपबाजार समितीकडे रितसर पत्रव्यवहार करून नाणेटंचाई आणि सोया प्लांटच्या खरेद्या बंद असल्याचे कारण समोर करून १६ आॅक्टोबरपासून २१ आॅक्टोबरपर्यंत उपबाजार बंद ठेवण्याबाबत कळविले. त्यानुसार, १६ आॅक्टोबरला अनसिंगचा उपबाजार बंद राहिला. असे असताना काही व्यापा-यांनी बाहेर नियमबाह्य पद्धतीने शेतमाल खरेदी केला. विशेष म्हणजे बाजार समितीत मिळणाºया दरापेक्षा अगदीच अल्प दर शेतक-यांना देण्यात आले. दरम्यान, हा गंभीर प्रकार लक्षात येताच राजू चौधरी, उपसभापती रामेश्वर काटेकर, डॉ. दहात्रे आदिंनी हस्तक्षेप करून ज्याठिकाणी शेतमालाची खरेदी सुरू होती, त्याठिकाणी धडक देवून व्यापा-यांना खडे बोल सुनावून शेतक-यांना अपेक्षित दर देण्याच्या सूचना केल्या. 

पाच हजार क्विंटल सोयाबिनची नियमबाह्य खरेदी!तकलादू कारणे समोर करून उपबाजार बंद पाडणाºया ज्या व्यापा-यांनी बाहेर सोयाबिनची नियमबाह्य खरेदी केली, त्यांच्या दुकानांचे पंचनामे करण्यात आले. त्यात सुमारे ५ हजार क्विंटल सोयाबिनची खरेदी झाल्याचे निष्पन्न झाले. विशेष गंभीर बाब म्हणजे यातील काही व्यापा-यांकडे तर शेतमाल खरेदीचा परवाना देखील नसल्याचे दिसून आले. दरम्यान, संबंधित व्यापा-यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  

टॅग्स :agricultureशेती