शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

नेहरू युवा केंद्राच्या युवा मंडळाकडून शौचालयाबाबत जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 19:11 IST

वाशिम तालुक्यातील ग्राम भट उमरा येथील स्वामी विवेकानंद युवा मंडळाने शासनाच्या स्वच्छभारत अभियानाला हातभार लावत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी शौचालय बांधून त्याचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात केली. 

ठळक मुद्देशासनाच्या अभियानाला हातभारगावक-यांना पटविले स्वच्छतेचे महत्त्व 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील ग्राम भट उमरा येथील स्वामी विवेकानंद युवा मंडळाने शासनाच्या स्वच्छभारत अभियानाला हातभार लावत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी शौचालय बांधून त्याचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात केली. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद मंडळामार्फत गावात विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून ज्यांच्याकडे शौचालय नाही. त्यांच्या घरावर लाल रंगाचे स्टिकर लावून. त्यांना शौचालयाचे महत्व पटून देण्यात आले. व शासनाच्या वतीने देण्यात येणाºया १२ हजार रुपयाच्या आनुदानाविषयी माहिती देण्यात आली.पुढील काळात गावातील कुणीही उघड्यावर शौचास जाऊ नये यासाठी पथकाची निर्मिती करण्यात येणार आहे. या अभियानात युवा मंडळाचे सुरेश राजाराम काळे, गणेश काळे, काशिराम काळे, आनंद काळे, देवानंद इंगोले, दिपाली इंगोले, गणेश उमाळे, महादेव काळे, महेश काळे, गणेश भारत काळे,सुनील काळे, राजू काळे, शुभम काळे, गजानन ठाकरे, ज्ञानेश्वर वसुदेव काळे यांनी सहभाग घेतला.  स्वामी विवेकानंद युवा मंडळाच्या या उपक्रमामुळे गावकरीही शौचालय बांधण्यासाठी प्रेरित झाले आणि त्यांनी याबाबत ग्रामपंचायतमार्फ त अर्ज सादर करण्याची तयारीही दर्शविली आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान