शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नेहरू युवा केंद्राच्या युवा मंडळाकडून शौचालयाबाबत जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 19:11 IST

वाशिम तालुक्यातील ग्राम भट उमरा येथील स्वामी विवेकानंद युवा मंडळाने शासनाच्या स्वच्छभारत अभियानाला हातभार लावत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी शौचालय बांधून त्याचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात केली. 

ठळक मुद्देशासनाच्या अभियानाला हातभारगावक-यांना पटविले स्वच्छतेचे महत्त्व 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील ग्राम भट उमरा येथील स्वामी विवेकानंद युवा मंडळाने शासनाच्या स्वच्छभारत अभियानाला हातभार लावत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी शौचालय बांधून त्याचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात केली. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद मंडळामार्फत गावात विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून ज्यांच्याकडे शौचालय नाही. त्यांच्या घरावर लाल रंगाचे स्टिकर लावून. त्यांना शौचालयाचे महत्व पटून देण्यात आले. व शासनाच्या वतीने देण्यात येणाºया १२ हजार रुपयाच्या आनुदानाविषयी माहिती देण्यात आली.पुढील काळात गावातील कुणीही उघड्यावर शौचास जाऊ नये यासाठी पथकाची निर्मिती करण्यात येणार आहे. या अभियानात युवा मंडळाचे सुरेश राजाराम काळे, गणेश काळे, काशिराम काळे, आनंद काळे, देवानंद इंगोले, दिपाली इंगोले, गणेश उमाळे, महादेव काळे, महेश काळे, गणेश भारत काळे,सुनील काळे, राजू काळे, शुभम काळे, गजानन ठाकरे, ज्ञानेश्वर वसुदेव काळे यांनी सहभाग घेतला.  स्वामी विवेकानंद युवा मंडळाच्या या उपक्रमामुळे गावकरीही शौचालय बांधण्यासाठी प्रेरित झाले आणि त्यांनी याबाबत ग्रामपंचायतमार्फ त अर्ज सादर करण्याची तयारीही दर्शविली आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान