शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 17:22 IST

Agriculture News रब्बी हंगामात पेरणीसाठी पैशांची जूळवाजुळव कशी करावी? याची चिंता शेतकºयांना लागली आहे.

मूंगळा : यावर्षी संततधार आणि सततच्या पावसामुळे मूंगळा परिसरात सोयाबीनच्या उत्पादनात कमालिची घट येत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली. अनेक शेतकºयांचा शेतीतील लागवड खर्चही वसूल होत नसल्याने रब्बी हंगामात पेरणीसाठी पैशांची जूळवाजुळव कशी करावी? याची चिंता शेतकºयांना लागली आहे.यावर्षी पावसात अनियमितता असल्याने याचा फटका शेतकºयांना बसत आहे. मुंगळा परिसरातील शेतकºयांना मूग व उडीदाच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट आली. त्यानंतरही पावसाने अधूनमधून हजेरी लावली. सोयाबीन सोंगणी व काढणीच्या हंगामातही पाऊस आला. त्यामुळे अनेक शेतकºयांचे सोयाबीन भिजले. गत पाच, सहा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने मुंगळा परिसरात सोयाबीन पिकाची काढणीला जोरात सुरू आहे. शेतीची मशागत, बी-बियाणे, पेरणीचा खर्च आणि कापणी तसेच मळणी यंत्र आदीवर १५ ते १७ हजार रुपयापर्यंत खर्च आला आहे. अनेक शेतकºयांना एकरी ४ ते ५ क्विंटल उतार येत आहे. हलक्या दर्जाच्या जमिनीत तर एक ते तीन क्विंटलदरम्यान उतार आहे. लागवड खर्च वजा करता शेतकºयांना फारशी मिळकत नाही. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणीसाठी जूळवाजुळव करावी लागणार आहे.

बाजारभावही समाधानकारक नाहीसोयाबीन भिजल्याने बाजारभाव समाधानकारक नाही. काही शेतकºयांचे सोयाबीन दर्जेदार असतानाही, समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याचे दिसून येते. प्रती क्विंटल २८०० ते ३३०० रुपयादरम्यान सोयाबीनची खरेदी केली जात आहे. यामुळे शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती