शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पशूधन विकास अधिका-यांअभावी १३ गावांतील पशूपालक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:34 IST

शिरपूर जैन: स्थानिक पशू वैद्यकीय केंद्रातील पशूधन विकास अधिका-यांची २२ दिवसांपूर्वी बदली झाली; परंतु त्यांच्या जागेवर दुस-या अधिका-याची नियुक्तीच करण्यात आली नसल्याने १३ गावांतील पशूपालक अडचणीत आहेत. या १३ गावांतील १४ हजार पशूधनाचे आरोग्यही त्यामुळे वा-यावर पडले आहे. 

ठळक मुद्देशिरपूर येथील वास्तव१४ हजार पशूंचे आरोग्य वा-यावर

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: स्थानिक पशू वैद्यकीय केंद्रातील पशूधन विकास अधिका-यांची २२ दिवसांपूर्वी बदली झाली; परंतु त्यांच्या जागेवर दुस-या अधिका-याची नियुक्तीच करण्यात आली नसल्याने १३ गावांतील पशूपालक अडचणीत आहेत. या १३ गावांतील १४ हजार पशूधनाचे आरोग्यही त्यामुळे वा-यावर पडले आहे. मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक पशूधन संख्या शिरपूर पशू वैद्यकीय केंद्रांतर्गत आहे. या ठिकाणी आजच्या घडीला ८९०० पशूधन घटक म्हणजेच १४ हजार पशूधन आहे. या पशूधनाला वेळोवेळी लसीकरण करून त्यांच्या आरोग्याची निगा राखण्याची जबाबदारी पशू वैद्यकीय केंद्रातील डॉ. स्वप्नील महाळंकर यांच्यावर होती; परंतु त्यांची २२ दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात बदली झाली. त्यांच्या जागेवर डॉ. जया राऊत यांना शिरपूर येथे नियुक्त करण्याचे आदेशही झाले. दरम्यान, डॉ. महाळंकर यांनी ६ आॅक्टोबर रोजी शिरपूरचा प्रभार सोडला; परंतु त्यांच्या जागेवर नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. जया राऊत अद्यापही शिरपूर वैद्यकीय केंद्रात रुजू झाल्या नाहीत. त्यामुळे येथील १४ हजार पशूधनाचे आरोग्य वाºयावर पडले असून, गुरांवरील आजारांसाठी पशूपालक खाजगी पशूवैद्यकांचा आधार घेत आहेत. दरम्यान, डॉ. जया राऊत रुजू न झाल्याने मेडशीचे पशूधन विकास अधिकारी डॉ. किरण सिसाठी यांनी २२ दिवसांत येथे दोन वेळा भेट देऊन पशूंवर उपचार केले. तथापि, स्थायी स्वरूपाचा पशूधन विकास अधिकार उपलब्ध नसल्याने पशुपालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.