शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वॉटर कप २०१९ साठी पाणी फाऊंडेशनची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 14:26 IST

जोगलदरी (वाशिम) : पाणी फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ ची तयारी सुरू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजोगलदरी (वाशिम) : पाणी फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ ची तयारी सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पहिला टप्पा म्हणून गावांगावात बैठका घेऊन ग्रामस्थांना स्पर्धेची माहिती देण्यासह त्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथे शुक्रवारी ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील ५९ गावांनी सक्रीय सहभाग नोंदवित जलसंधारणाची कामे करून गाव पाणीदार करण्यासाठी परिश्रम घेतले. या स्पर्धेत मंगरुळपीर तालुक्यातील पारवा आणि कारंजा तालुक्यातील विळेगाव या ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. आता वॉटर कप स्पर्धा २०१९ ची तयारी सुरू करण्यात आली असून, या स्पर्धेत गावांना सहभागी करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करण्यासाठी गावागावांत बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. या बैठकीत ग्रामस्थांना स्पर्धेविषयी सवीस्तर माहिती देऊन स्पर्धेत सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथे शुक्रवारी ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक  सुभाष नानोटे, तालुका समन्वयक समाधान वानखडे, प्रशांत मनवर, अतुल तायडे यांनी ग्रामस्थांना स्पर्धेचे स्वरुप आणि सहभागाच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. बैठकीला अनिल महाराज, शेषराव पवार, मनोज चव्हाण, यशपाल चव्हाण, मधुकर चव्हाण, प्रकाश गिद, शालिकराम सोनोने, भागीरथ सोनोने, नामदेव मनवर, गोवर्धन जाधव, उकंडा चव्हाण, अनिल चव्हाण, सेवाराम राठोड, शामराव पवार, गणेश चव्हाण, दिलिप जाधव, रमेश पवार, अशोक राठोड, गजानन डुकरे, मनोज पवार आदि ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा