शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:16 IST

मानोरा : सध्या परिसरात रबी हंगामात गहू, हराभरा, भूइमूग, ज्वारी ही पिके व फळबाग मोठ्या प्रमाणात आहे.उन्हाचा तडाखा असल्याने ...

मानोरा : सध्या परिसरात रबी हंगामात गहू, हराभरा, भूइमूग, ज्वारी ही पिके व फळबाग मोठ्या प्रमाणात आहे.उन्हाचा तडाखा असल्याने या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. मात्र, वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांकडे थकित बिल असल्याने वीज कापत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा कापू नये, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महावितरणकडे १२ मार्च राेजी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले की, एका ट्रांसफॉर्मरवर अंदाजे १० कनेक्शन असतील तर १० शेतकऱ्यांनी वीज देयक भरले पाहिजे, असे बंधनकारक केले आहे. मात्र, जे शेतकरी वीजबिल भरायला तयार आहेत, त्यांचेही कनेक्शन कापले जात आहे. हा प्रकार थांबवा अन्यथा प्रहार संघटना आंदोलन करेल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर शाम पवार, प्रा.ओम बालोदे, प्रतीक संजय ठाकरे, हितेश राठोड, नितेश लवटे, युवराज राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.