शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:16 IST

मानोरा : सध्या परिसरात रबी हंगामात गहू, हराभरा, भूइमूग, ज्वारी ही पिके व फळबाग मोठ्या प्रमाणात आहे.उन्हाचा तडाखा असल्याने ...

मानोरा : सध्या परिसरात रबी हंगामात गहू, हराभरा, भूइमूग, ज्वारी ही पिके व फळबाग मोठ्या प्रमाणात आहे.उन्हाचा तडाखा असल्याने या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. मात्र, वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांकडे थकित बिल असल्याने वीज कापत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा कापू नये, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महावितरणकडे १२ मार्च राेजी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले की, एका ट्रांसफॉर्मरवर अंदाजे १० कनेक्शन असतील तर १० शेतकऱ्यांनी वीज देयक भरले पाहिजे, असे बंधनकारक केले आहे. मात्र, जे शेतकरी वीजबिल भरायला तयार आहेत, त्यांचेही कनेक्शन कापले जात आहे. हा प्रकार थांबवा अन्यथा प्रहार संघटना आंदोलन करेल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर शाम पवार, प्रा.ओम बालोदे, प्रतीक संजय ठाकरे, हितेश राठोड, नितेश लवटे, युवराज राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.