शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

संचारबंदीमुळे माठ विक्रेते अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:21 IST

Washim News : रांजण, माठ आदी माल हा जागेवरच पडून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदीच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, याची झळ माठ विक्रेत्यांना बसत असल्याचे दिसून येते. रांजण, माठ आदी माल हा जागेवरच पडून आहे.गतवर्षी साधारणत: मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश लागू आहेत. यामुळे लघू व्यावसायिक अडचणीत आल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहेत. कुंभार समाजबांधवांनी बनविलेल्या माठविक्रीचा मुख्य हंगाम हा उन्हाळ्यातील असतो. मार्च, एप्रिल व मे महिन्यात माठाची विक्री केली जाते. साधारणता ऑक्टोबरपासून माठ व रांजन बनविण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. घरगुती माठापासून तर मोठे माठ व पाणपोईचे रांजण बनवीने व मार्च, एप्रिल, मे महिन्यात विक्री करणे हा मुख्य व्यवसाय असतो. गतवर्षीही कडक लॉकडाऊन असल्याने व्यवसायाला फटका बसला. आताही संचारबंदीचे सुधारीत आदेश असल्याने व्यवसायाला फटका बसत आहे. ग्राहकांनी पुन्हा या माठ विक्रेत्यांकडे पाठ फिरवली असल्याने, बनविलेला माल तसाच पडून असल्याचे चित्र वाशिम शहरात पाहावयास मिळत आहे. लागोपाठ दोन हंगाम हातातून गेल्याने उदरनिर्वाह कसा करावा, असा पेच माठ विक्रेत्यांसमोर निर्माण होत आहे.

टॅग्स :washimवाशिम