शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान शांततेत, सोयाबीन काढणीमुळे  दुपारपर्यंत केंद्रावर शुकशुकाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 14:58 IST

जिल्हयातील २६१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून ७ ऑक्टोंबर रोजी मतदानास सुरुवात झाली असून मतदान केंद्रावर दुपारी दोन वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाले. 

वाशिम - जिल्हयातील २६१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून ७ ऑक्टोंबर रोजी मतदानास सुरुवात झाली असून मतदान केंद्रावर दुपारी दोन वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाले. 

जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  ७९७ मतदान केंद्रावर दुपारपर्यंत मतदान शांततेत दिसून येत असले तरी अनेक केंद्रावर सोयाबीन काढणीमुळे गर्दी दिसून आली नाही. 

शेवटच्या टप्प्यात गर्दी होण्याची शक्यता आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन नजिक पांगरखेडा येथील मतदान केंद्रावर ४४४ पैकी १६८ मतदारांनी दुपारी २.३० वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान केले होते.

टॅग्स :Electionनिवडणूक