शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

पीके बहरली; तलावांची पाणीपातळी ‘जैसे थे’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 20:04 IST

वाशिम : खरिप हंगामातील पिकांना पोषक असा पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची पिके बहरली आहेत. असे असले तरी गेल्या १० दिवसांपासून मोठा तथा संततधार पाऊस अद्याप झाला नसल्याने सर्वच तलावांची पाणीपातळी वाढण्याऐवजी खालावत चालली आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास अल्पावधीतच भीषण पाणीटंचाई जाणवण्यासोबतच आगामी रब्बी हंगामही धोक्यात सापडण्याची शक्यता शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. 

ठळक मुद्दे१0 दिवसांपासून पावसाची उघडीपसंततधार पाऊस नसल्याने तलावांची पातळी खालावलीस्थिती अशीच कायम राहिल्यास भीषण पाणीटंचाई जाणवणार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरिप हंगामातील पिकांना पोषक असा पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची पिके बहरली आहेत. असे असले तरी गेल्या १० दिवसांपासून मोठा तथा संततधार पाऊस अद्याप झाला नसल्याने सर्वच तलावांची पाणीपातळी वाढण्याऐवजी खालावत चालली आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास अल्पावधीतच भीषण पाणीटंचाई जाणवण्यासोबतच आगामी रब्बी हंगामही धोक्यात सापडण्याची शक्यता शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पाऊस कोसळल्याची नोंद शासनदप्तरी झाली आहे. मात्र, हा पाऊस सलग झाला नसल्याने सिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीत २ ते ३ टक्क्यांनीही वाढ झाली नसल्याचे जलसंपदा विभागाकडून दर आठवड्यात जाहीर केल्या जाणाºया ‘वॉटल लेव्हल’च्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. अधूनमधून कोसळणाºया पावसामुळे अडचणीत सापडलेल्या खरिपातील पिकांना दिलासा मिळाला असला तरी जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढली नसल्याने भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.