शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कृृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्याकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 13:15 IST

मंगरुळपीर : यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुकीच्या पध्दतीने  फवारणीमुळे विषबाधा होवुन शेतकरी व शेतमजुरांचा दुदैवी मृत्यु झालेत. व यामध्ये काही शेतकरी बाधीत सुध्दा झाले. या दुर्देवी घटनेचे दु:ख आम्हाला झाले असुन याबाबत केवळ कृषी निविष्ठा विक्रेतेच दोषी असल्याचा प्रचार, प्रसार होत असुन आम्हाला आमचा व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तरी शासनाने आमच्या ...

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन अन्यथा संप

मंगरुळपीर : यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुकीच्या पध्दतीने  फवारणीमुळे विषबाधा होवुन शेतकरी व शेतमजुरांचा दुदैवी मृत्यु झालेत. व यामध्ये काही शेतकरी बाधीत सुध्दा झाले. या दुर्देवी घटनेचे दु:ख आम्हाला झाले असुन याबाबत केवळ कृषी निविष्ठा विक्रेतेच दोषी असल्याचा प्रचार, प्रसार होत असुन आम्हाला आमचा व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तरी शासनाने आमच्या उपरोक्त मागण्या पूर्ण करा अन्यथा येत्या दोन २ नोव्हेंबरपासून आमचे कृषी निष्ष्ठा विक्री केंद्रे बंद ठेवणार असल्याचे निवेदन मंगरुळपीर तालुका कृषी व्यावसायीक संघटनेने येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ,कृषी अधिकारी व ठाणेदारांना ३१ आॅक्टोंबर रोजी दिले.

शेतकरी व शेतमजूरांचे पिकावर फवारणी करतांना व चुकीच्या पध्दतीने फवारणीमुळे किटकनाशक औषधामुळे विषबाधा होवुन मृत्यु झाल्याच्या घटना यवतमाळ जिल्ह्यांमध्ये झाल्यात आणि या सर्व प्रकाराला केवळ कृषी निविष्ठा  विक्रेतचे दोषी असल्याचा प्रचार ,प्रसार विविध राजकीय संघटनांकडून केल्या जात आहे. त्यामुळे कृषी विक्रेत्यांस जबाबदार धरुन त्यांचेवर कृषी विभागामार्फत  पोलिस कारवाई,विक्री परवाना रद्द करणे , विक्री बंद आदेश देणे अशा गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येत आहेत. अशा परिस्थिती मध्ये आम्ही आमचे व्यवसाय कसे करावे असे निवेदनात नमुद असुन  प्रशासनाने आमच्या मागण्याची पुर्तता करावी यामध्ये ज्या कृषी निविष्ठा  विक्रेत्यांवर चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल करण्यात आले ते मागे घेण्यात याव. तसेच े विक्री परवाने पुर्ववत देण्यात यावे, आॅनलाइृन परवान्यात समाविष्ठ केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत व परवान्यामध्ये किटकनाशकाचे उगम प्रमाणपत्र दाखल करण्यात करीता मुदत देण्यात यावी, शासनाकडून सर्व किटकनाशक,उत्पादक कंपन्यांना त्यांचे उगम प्रमाणपत्र कृ षी विक्रेत्यांना देणे बंधनकारक करावे. कृषी विक्रेत्याकडील बियाणे, किटकनाशके व खते यांचे हस्तलिखीत साठा ऐवजी संगणकीय पध्दतीने ठेवण्यात आलेले साठा रजिस्टर ग्राह्य धरण्यात यावे व इतर मागण्याकडे शासनाने विचार करुन मांगण्याची पुर्तता करावी अशी मागणी केली आहे. यावेळी येथील उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांनी कृषी सेवा संचालकांना शेतकºयांना औषधे देतांना नियमावलीचे परिपत्रक देण्याचे सांगितले तर तहसीलदार वैशाख वाहुरवाघ व कृषी अधिकारी शेळके यांनी तहसील कार्यालयातच कृषी सेवा संचालकांची बैठक होवुन काही  बाबींबद्दल माहिती देवुन कृषी  निविष्ठा विक्रेते व शेतकरी  यांनी आपसामध्ये समन्वय साधावे जेणे करुन  पुढे होणाºया घटनांवर अंकुश बसणार असल्याचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ व कृषी अधिकारी शेळके  यांनी बैठकीत सांगितले. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष देवा राठोड, सचिव शारिक शेख, अनिल बाहेती,  दत्ताभाऊ भेराणे, बबलु बाहेती, रवि आसावा,  संतोष बियाणे, नरेश ठाकरे, अनिल पोटकटारे, हरिष पवार, गोपाल म्हातारमारे, निलेश राऊत, अमोल सावदे, अंकुश मोटे, राजु भांगडीया, ठाकरे यांचेसह तालुक्यातील सर्वच कृषी निविष्ष्ठ विक्रेत्यांच्या निवेदनावर स्वाक्षºया असुन ते उपस्थित होते.