शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

कृृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्याकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 13:15 IST

मंगरुळपीर : यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुकीच्या पध्दतीने  फवारणीमुळे विषबाधा होवुन शेतकरी व शेतमजुरांचा दुदैवी मृत्यु झालेत. व यामध्ये काही शेतकरी बाधीत सुध्दा झाले. या दुर्देवी घटनेचे दु:ख आम्हाला झाले असुन याबाबत केवळ कृषी निविष्ठा विक्रेतेच दोषी असल्याचा प्रचार, प्रसार होत असुन आम्हाला आमचा व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तरी शासनाने आमच्या ...

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन अन्यथा संप

मंगरुळपीर : यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुकीच्या पध्दतीने  फवारणीमुळे विषबाधा होवुन शेतकरी व शेतमजुरांचा दुदैवी मृत्यु झालेत. व यामध्ये काही शेतकरी बाधीत सुध्दा झाले. या दुर्देवी घटनेचे दु:ख आम्हाला झाले असुन याबाबत केवळ कृषी निविष्ठा विक्रेतेच दोषी असल्याचा प्रचार, प्रसार होत असुन आम्हाला आमचा व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तरी शासनाने आमच्या उपरोक्त मागण्या पूर्ण करा अन्यथा येत्या दोन २ नोव्हेंबरपासून आमचे कृषी निष्ष्ठा विक्री केंद्रे बंद ठेवणार असल्याचे निवेदन मंगरुळपीर तालुका कृषी व्यावसायीक संघटनेने येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ,कृषी अधिकारी व ठाणेदारांना ३१ आॅक्टोंबर रोजी दिले.

शेतकरी व शेतमजूरांचे पिकावर फवारणी करतांना व चुकीच्या पध्दतीने फवारणीमुळे किटकनाशक औषधामुळे विषबाधा होवुन मृत्यु झाल्याच्या घटना यवतमाळ जिल्ह्यांमध्ये झाल्यात आणि या सर्व प्रकाराला केवळ कृषी निविष्ठा  विक्रेतचे दोषी असल्याचा प्रचार ,प्रसार विविध राजकीय संघटनांकडून केल्या जात आहे. त्यामुळे कृषी विक्रेत्यांस जबाबदार धरुन त्यांचेवर कृषी विभागामार्फत  पोलिस कारवाई,विक्री परवाना रद्द करणे , विक्री बंद आदेश देणे अशा गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येत आहेत. अशा परिस्थिती मध्ये आम्ही आमचे व्यवसाय कसे करावे असे निवेदनात नमुद असुन  प्रशासनाने आमच्या मागण्याची पुर्तता करावी यामध्ये ज्या कृषी निविष्ठा  विक्रेत्यांवर चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल करण्यात आले ते मागे घेण्यात याव. तसेच े विक्री परवाने पुर्ववत देण्यात यावे, आॅनलाइृन परवान्यात समाविष्ठ केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत व परवान्यामध्ये किटकनाशकाचे उगम प्रमाणपत्र दाखल करण्यात करीता मुदत देण्यात यावी, शासनाकडून सर्व किटकनाशक,उत्पादक कंपन्यांना त्यांचे उगम प्रमाणपत्र कृ षी विक्रेत्यांना देणे बंधनकारक करावे. कृषी विक्रेत्याकडील बियाणे, किटकनाशके व खते यांचे हस्तलिखीत साठा ऐवजी संगणकीय पध्दतीने ठेवण्यात आलेले साठा रजिस्टर ग्राह्य धरण्यात यावे व इतर मागण्याकडे शासनाने विचार करुन मांगण्याची पुर्तता करावी अशी मागणी केली आहे. यावेळी येथील उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांनी कृषी सेवा संचालकांना शेतकºयांना औषधे देतांना नियमावलीचे परिपत्रक देण्याचे सांगितले तर तहसीलदार वैशाख वाहुरवाघ व कृषी अधिकारी शेळके यांनी तहसील कार्यालयातच कृषी सेवा संचालकांची बैठक होवुन काही  बाबींबद्दल माहिती देवुन कृषी  निविष्ठा विक्रेते व शेतकरी  यांनी आपसामध्ये समन्वय साधावे जेणे करुन  पुढे होणाºया घटनांवर अंकुश बसणार असल्याचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ व कृषी अधिकारी शेळके  यांनी बैठकीत सांगितले. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष देवा राठोड, सचिव शारिक शेख, अनिल बाहेती,  दत्ताभाऊ भेराणे, बबलु बाहेती, रवि आसावा,  संतोष बियाणे, नरेश ठाकरे, अनिल पोटकटारे, हरिष पवार, गोपाल म्हातारमारे, निलेश राऊत, अमोल सावदे, अंकुश मोटे, राजु भांगडीया, ठाकरे यांचेसह तालुक्यातील सर्वच कृषी निविष्ष्ठ विक्रेत्यांच्या निवेदनावर स्वाक्षºया असुन ते उपस्थित होते.