शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

पतंजली सेवा ट्रस्ट आता शेतक-यांसोबत कार्य करणार - डॉ. जयदीप आर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 19:22 IST

वाशिम: शेतकरी हा देशाचा आत्मा असून भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळेच पतंजली केवळ भुलथापा न मारता शेतक-यांना खºयाअर्थाने त्यांच्या पायावर उभे करण्याचे कार्य करत आहे. शेतकºयांसोबत गोमातेवर आधारीत कृषी प्रक्रिया देशात उभारुन शेतकºयांसोबत प्रत्यक्ष कार्य करणार असल्याचे प्रतिपादन पतंजली योगपिठाचे केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य यांनी येथे केले. 

ठळक मुद्देसंपूर्ण नफा देशसेवेसाठी समर्पित

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकरी हा देशाचा आत्मा असून भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळेच पतंजली केवळ भुलथापा न मारता शेतक-यांना खºयाअर्थाने त्यांच्या पायावर उभे करण्याचे कार्य करत आहे. शेतकºयांसोबत गोमातेवर आधारीत कृषी प्रक्रिया देशात उभारुन शेतकºयांसोबत प्रत्यक्ष कार्य करणार असल्याचे प्रतिपादन पतंजली योगपिठाचे केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य यांनी येथे केले. स्थानिक पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये २७ जानेवारीला सायंकाळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. आर्य पुढे म्हणाले की, वाशीम येथे प्रथमच योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांचे आगमन होत असून २७,  २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी सकाळी ५ ते ७.३० या कालावधीत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीरात तीन दिवसात किमान तीन किलो वजन कमी होणे, डायबिटीसच्या रुग्णांना लाभ मिळणे, ज्यांना नुकतेच डायबिटीस झाला, त्यांचा हा आजार पुर्णपणे बरा होणे, अस्थमा, तणाव, हातपाय, कंबर, घुटना दर्द असणाºया रुग्णांना शिबीरातून लाभ मिळणार आहे. सदर शिबीराचा मुख्य उद्देश लोकांच्या जीवनात सुख आणणे हा असून सदर कार्यक्रमामध्ये स्वामी रामदेव हे महिलांसाठी विशेष मार्गदर्शन करतील. कारंजा लाड येथे भव्य शेतकरी संमेलन तसेच युवकांसाठी विशेष शिबीरात मार्गदर्शन करण्यात येईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संपूर्ण विश्वात योग वाढविण्यासाठी पुढाकार घेतला असून ही देशासाठी मोठी उपलब्धी आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :patanjaliपतंजलीwashimवाशिम