शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘मनरेगा’तून होणार पांगरी महादेवचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST

जल हक्क कार्यकर्ता सचिन कुळकुर्णी यांच्या पुढाकाराने हिंगे यांनी पांगरी गावाला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जोपर्यंत गावाला ...

जल हक्क कार्यकर्ता सचिन कुळकुर्णी यांच्या पुढाकाराने हिंगे यांनी पांगरी गावाला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जोपर्यंत गावाला ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायतीशी जोडले जात नाही, तोपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचविणे अवघड आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित प्रयत्न केले जातील. गावाच्या सभोवताल सिमेंट बांध, शेततळे उभारून नाला खोलीकरण केल्यास पाणीपातळीत वाढ होऊ शकते. त्यादृष्टीने मनरेगातून ही कामे प्रस्तावित केली जातील, असे हिंगे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन वनग्राम समितीचे विष्णू मंजुळकर यांनी केले होते. यावेळी नांदखेडा येथील डॉ. प्रतापराव जायभाये, मंडळ अधिकारी दिलीप चौधरी, शेंदूरजना मोरे गावचे तंटामुक्त गावसमिती अध्यक्ष मोतीराम लकडे यांच्यासह गावातील नागरिक, महिलांची यावेळी उपस्थिती होती.