शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

श्रावणबाळ योजनेच्या थकित अनुदानासाठी 'पालखी आंदोलना'चा पावित्रा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 16:22 IST

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींचे थकित अनुदान अदा करण्याच्या मागणीसाठी प्रहार जिल्हा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना निवेदन सादर करून १४ जूनपर्यंत अनुदान अदा करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींना मागील चार महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर सोलव, जिल्हा उपाध्यक्ष दिलिप भेंडेकर यांच्या नेतृत्वात मंगरुळपीरच्या तहसीलदारांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे.अनुदान रखडले त्या सर्व लाभार्थींची पालखी तहसील कार्यालयावर काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींचे थकित अनुदान अदा करण्याच्या मागणीसाठी प्रहार जिल्हा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना निवेदन सादर करून १४ जूनपर्यंत अनुदान अदा करण्याची मागणी केली आहे. त्याची दखल न घेतल्यास श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींची पालखी काढून आंदोलन क रण्याचा इशाराही दिला आहे.ूश्रावणबाळ योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील वृद्ध निराधारांना शासनाच्यावतीने दरमहा ६०० रुपये अनुदान उदरभरणासाठी देण्यात येते; परंतु मंगरुळपीर तालुक्यातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींना मागील चार महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. वृद्धापकाळात चालण्या फिरण्याची क्षमता नसतानाही तालुक्यातील शेकडो लाभार्थी अनुदानासाठी चार महिन्यांपासून बँकेच्या वाºया करीत असतानाही त्यांच्या पदरी निराशाच येत आहे. श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींचे होत असलेले हाल पाहून प्रहार संघटना आक्रमक झाली असून, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर सोलव, जिल्हा उपाध्यक्ष दिलिप भेंडेकर यांच्या नेतृत्वात मंगरुळपीरच्या तहसीलदारांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींचे थकित अनुदान १४ जूनपर्यंत अदा करण्याची मागणी त्या निवेदनातून केली असून, दखल न घेतल्यास श्रावणबाळ योजनेच्या ज्या लाभार्थींचे अनुदान रखडले त्या सर्व लाभार्थींची पालखी तहसील कार्यालयावर काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष सागर सोलव, जिल्हा उपाध्यक्ष दिलिप भेंडेकर, राजु चौधरी वाशिम. पी. जी. राठोड धानोरा , सागर महल्ले आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजनाMangrulpirमंगरूळपीर