शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

शहर स्वच्छ भारत अभियानाचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 13:17 IST

काही महिन्यांपासून शहरी भागातील अभियानाचा वेग मंदावला असून याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही.

ठळक मुद्देमोहीम गतीमान करणे गरजेचेनावापुरतेकेवळ च झाले कार्य

वाशिम : केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानात जिल्हा परिषदेबरोबरच नगर पालिकांनीही उद्दिष्टपूर्तीसाठी जोरदार प्रयत्न चालविले होते, परंतु काही महिन्यांपासून शहरी भागातील अभियानाचा वेग मंदावला असून याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. शहरी भागांतील नागरिकांनी शौचालय बांधावे यासाठी नगर पालिका प्रशासन गत तीन चार महिन्याआधी वेगवेगळे उपक्रम राबवित आणि वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला शौचालय बांधण्यासाठी प्रेरित केले. देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे. या अभियानाला महाराष्ट्राने आणखी व्यापक स्वरुप देण्याचे ठरविले आहे. त्यातूनच आता राज्यातील नागरी भागात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यात येत आहे. येत्या पाच वर्षांत भारत हा स्वच्छ देश म्हणून ओळखला जावा, यासाठी केंद्राने राबविलेली योजना महत्त्वपूर्ण आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी राज्याचा हातभारही लागणे आवश्यक आहे. त्यासाठीच महाराष्ट्र शासनाने नागरी भागातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले असतांना काही दिवस हे व्यवस्थित चालले परंतु नंतर या मोहीमेचा वेग पूर्णपणे मंदावल्याचे दिसून आले.

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्यावतिने पथके कार्यान्वित!४स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाच्यावतीने शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतिने वेगवेगळे पथक निर्माण करुन ते आजही फिरतांना दिसूनयेत आहेत. गुडमॉर्निंग पथकाच्यावतिने टमरेल जप्ती अभियानासह विविध उपक्रम राबवून पहाटेपासूनच गावागावात पथक ठिय्या मांडून बसलेले दिसून येत आहेत. यामुळे उघडयावर शौचास जाणाºयांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. अनेकांनी या भानगडीतून मुक्त होण्यासाठी शौचालयांचे कामे हाती घेतले असल्याचे जिल्हयात चित्र दिसून येत आहे. 

टॅग्स :Governmentसरकार