शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शहर स्वच्छ भारत अभियानाचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 13:17 IST

काही महिन्यांपासून शहरी भागातील अभियानाचा वेग मंदावला असून याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही.

ठळक मुद्देमोहीम गतीमान करणे गरजेचेनावापुरतेकेवळ च झाले कार्य

वाशिम : केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानात जिल्हा परिषदेबरोबरच नगर पालिकांनीही उद्दिष्टपूर्तीसाठी जोरदार प्रयत्न चालविले होते, परंतु काही महिन्यांपासून शहरी भागातील अभियानाचा वेग मंदावला असून याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. शहरी भागांतील नागरिकांनी शौचालय बांधावे यासाठी नगर पालिका प्रशासन गत तीन चार महिन्याआधी वेगवेगळे उपक्रम राबवित आणि वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला शौचालय बांधण्यासाठी प्रेरित केले. देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे. या अभियानाला महाराष्ट्राने आणखी व्यापक स्वरुप देण्याचे ठरविले आहे. त्यातूनच आता राज्यातील नागरी भागात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यात येत आहे. येत्या पाच वर्षांत भारत हा स्वच्छ देश म्हणून ओळखला जावा, यासाठी केंद्राने राबविलेली योजना महत्त्वपूर्ण आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी राज्याचा हातभारही लागणे आवश्यक आहे. त्यासाठीच महाराष्ट्र शासनाने नागरी भागातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले असतांना काही दिवस हे व्यवस्थित चालले परंतु नंतर या मोहीमेचा वेग पूर्णपणे मंदावल्याचे दिसून आले.

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्यावतिने पथके कार्यान्वित!४स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाच्यावतीने शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतिने वेगवेगळे पथक निर्माण करुन ते आजही फिरतांना दिसूनयेत आहेत. गुडमॉर्निंग पथकाच्यावतिने टमरेल जप्ती अभियानासह विविध उपक्रम राबवून पहाटेपासूनच गावागावात पथक ठिय्या मांडून बसलेले दिसून येत आहेत. यामुळे उघडयावर शौचास जाणाºयांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. अनेकांनी या भानगडीतून मुक्त होण्यासाठी शौचालयांचे कामे हाती घेतले असल्याचे जिल्हयात चित्र दिसून येत आहे. 

टॅग्स :Governmentसरकार