शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी संघटना सरसावल्या

By admin | Updated: August 15, 2015 00:32 IST

विविध संघटनांचा सहभाग; रस्त्यावर पडलेले ध्वज उचलून सन्मान करण्याचे अवाहन.

वाशिम : स्वातंत्र्यदिन साजरा केल्यानंतर अनेक ठिकाणी देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक मानल्या जाणार्‍या राष्ट्रध्वजांचा अनादार केला जातो. तो होऊ नये, यासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. रस्त्यावर पडलेल्या तिरंग्याला मानाने उचलून त्याचा सन्मान या संघटनांच्यावतिने केल्या जाणार आहे. राष्ट्रभक्तीचा आव व उत्साहापोटी दरवर्षीच १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी शालेय विद्यार्थी, लहान मुलांसह अनेक मोठय़ा व्यक्तीदेखील लहान आकारातील कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची खरेदी करतात; मात्र देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक मानल्या जाणार्‍या या राष्ट्रध्वजांचा १५ ऑगस्टच्याच सायंकाळी तसेच १६ ऑगस्टला ठायीठायी अनादर केला जातो. लहान आकारातील हे राष्ट्रध्वज रस्त्यावर कुठेही अस्ताव्यस्त फेकून दिले जातात, असा प्रकार घडू नये, याकरिता वाशिम शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. सामाजिक संघटनांच्यावतिने आवाहन केल्या जात आहे; तसेच सोशल मीडियावरही यासंदर्भात पोस्ट पेस्ट केल्या जात आहेत. यासाठी शासनाच्यावतिनेही १३ ऑगस्टला अध्यादेश काढून पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी यासंदर्भात समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या सहाय्याने समित्या स्थापन केल्या जावून रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज संकलीत करण्यात येणार आहेत. या संदर्भात शासनाच्या निर्देशानुसार, ग्रामपंचायत स्तरावर गठीत केल्या जाणार्‍या समितीचे अध्यक्ष ग्रामसेवक राहणार असून, गावातील शाळांचे मुख्याध्यापक आणि पोलीस पाटील सदस्य असतील. नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर मुख्याधिकारी या समितीचे अध्यक्ष राहणार असून, शाळांचे मुख्याध्यापक आणि पोलीस निरीक्षक सदस्य असतील, त्यामुळे या प्रकाराला आळा बसणार आहे. शहरातील मारवाडी युवा मंचने तर १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता स्वच्छता मोहीम राबवून रस्त्यावर पडलेले झेंडे उचलण्याची मोहीम हाती घेतली आहे; तसेच विविध संघटनांचे आवाहन व शासनाच्या पुढाकारामुळे सदर प्रकार घडणार नसल्याचे चित्र असले तरी प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी स्वीकारुन देशाच्या सन्मानासाठी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे; तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह जिल्हय़ातील तहसील, पंचायत समिती, नगर परिषदेसह इतर कार्यालयावर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.