शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी १६ दिवसांत ३१ टक्के विद्यार्थ्यांनीच केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 11:42 IST

Polytechnic admission : ३० जूनपासून आजपर्यंत १६ दिवसात १२८ जणांनी अर्ज भरल्याची माहिती वाशिम येथील पाॅलिटेक्निक काॅलेजचे प्राचार्य डाॅ. विजय मानकर यांनी दिली.

- नंदकिशाेर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  दरवर्षी दहावीच्या निकालानंतर पाॅलिटेक्निकसाठी अर्ज प्रक्रियेस सुरुवात केल्या जाते. यावर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्र गाेळा करण्यासाठी वेळ मिळावा याकरिता आधीच ३० जूनपासून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला आहे. ३० जूनपासून आजपर्यंत १६ दिवसात १२८ जणांनी अर्ज भरल्याची माहिती वाशिम येथील पाॅलिटेक्निक काॅलेजचे प्राचार्य डाॅ. विजय मानकर यांनी दिली.वाशिम जिल्ह्यात केवळ एकच पाॅलिटेक्निक काॅलेज असून या काॅलेजमध्ये एकूण ६ बॅच असून प्रत्येक बॅचमध्ये ६० असे एकूण ३६० विद्यार्थी क्षमता आहे. विविध अभ्यासक्रमांतर्गंत येथे शिक्षण दिल्या जात असून याकरिता अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असला तरी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. १६ जून राेजी दहावीचा निकाल लागला असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेला गती येणार असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी पाॅलिटेक्निकसाठी विदयार्थी माेठ्या प्रमाणात जायचे याचे प्रमाण काही वर्षांपासून कमी झाल्याचे दिसून येत असल्याने दरवर्षी काही ना काही प्रमाणात क्षमतेएवढे विद्यार्थी दिसून येत नाहीत. गतवर्षी २५ टक्के जागा रिक्त राहिल्या हाेत्या. 

तंत्रशिक्षणचे संचालक डाॅ. अभय वाघ यांच्या विशेष प्रयत्नाने विद्यार्थ्यांना कागदपत्रे गाेळा करण्यात यावीत यासाठी दहावी निकालाआधीच अर्ज प्रक्रिया सुरू केली. - डॉ. विजय मानकर, प्राचार्य, पाॅलिटेक्निक काॅलेज, वाशिम

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र