शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

वाशिम जिल्हयात ‘ग्रीन आर्मी’ सदस्यांची संख्या पोहचली १० हजारांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 15:50 IST

वाशिम: वृक्षलागवड, संवर्धनाच्या विविध उपक्रमांना गती देण्यासाठी शासनाने ‘ग्रीन आर्मी’ची संकल्पना अंमलात आणली असून याअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १० हजार नागरिकांनी ‘आॅनलाईन’ नोंदणी करून सदस्यत्व स्विकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देसुमारे १० हजार नागरिकांनी ‘आॅनलाईन’ नोंदणी करून सदस्यत्व स्विकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.वृक्षलागवड, संवर्धनाच्या विविध उपक्रमांना गती देण्यासाठी शासनाने ‘ग्रीन आर्मी’ची संकल्पना अंमलात आणली आहे.

वाशिम: एकीकडे वृक्ष लागवड, संवर्धनावर विशेष भर दिला जात असताना दुसरीकडे मात्र काही समाजविघातक प्रवृत्तींकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. त्यास पायबंद घालण्यासाठी तद्वतच वृक्षलागवड, संवर्धनाच्या विविध उपक्रमांना गती देण्यासाठी शासनाने ‘ग्रीन आर्मी’ची संकल्पना अंमलात आणली असून याअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १० हजार नागरिकांनी ‘आॅनलाईन’ नोंदणी करून सदस्यत्व स्विकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शासनाने येत्या ३ वर्षात एकूण ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. त्याकरिता अपुºया पडणाºया मनुष्यबळाच्या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र हरित सेना ही संकल्पना राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिम-रिसोड, मेडशी-मालेगाव आणि कारंजा-मानोरा असे तीन वनपरिक्षेत्र असून २४ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र वनाच्छादित आहे. वनांचा हा परिसर सागवानसह विविध वृक्षांनी व्यापलेला आहे. दरम्यान, वनांमधील वृक्षतोडीवर नियंत्रण मिळवून वृक्षसंवर्धन, संगोपन व्हायला हवे. यासह वृक्षलागवडीवर विशेष भर देण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार, वनविभागाने प्रयत्न चालविले असून त्यात बहुतांशी यश देखील मिळत आहे. त्यात ‘ग्रीन आर्मी’ सदस्यांचेही योगदान लाभत असल्याची माहिती वाशिम वनपरिक्षेत्राधिकारी एस.व्ही.नांदुरकर यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिम