शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आठ दिवसांपासून तळप, रामतिर्थ गावाचा पाणी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:50 IST

मानोरा  : महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची २८ गावे प्रादेशीक पाणी पुरठा योजनेमध्ये ग्रामपचांयत अंतर्गत तळप बु. , रामतिर्थ या गावाचा समावेश आहे, परंतु गेल्या आठ दिवसापासुन येथील पाणी पुरवठा बंद आहे.

ठळक मुद्देलाखो रुपये  खर्च करुन मजीप्राची २८ गावे प्रादेशीक पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली.रोहीत्र जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद असल्याचे सांगण्यात येते, परंतु आठ दिवस उलटुनही  पाणी पुरवठा सुरु झाला नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची २८ गावे प्रादेशीक पाणी पुरठा योजनेमध्ये ग्रामपचांयत अंतर्गत तळप बु. , रामतिर्थ या गावाचा समावेश आहे, परंतु गेल्या आठ दिवसापासुन येथील पाणी पुरवठा बंद आहे.धरणावरील विद्युत रोहीत्र जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद असल्याचे समजते, परंतु आठ दिवस उलटुनही संंबंधीत विभागाकडुन पाणी पुरवठा पुर्ववत करण्याबाबत कारवाई केल्या जात नाही. त्यामुळे सदरहुन योजना रामभरोसे असल्याचे दिसुन येते. तालुक्यातील २८ गावातील पाणी समस्या निकाली काढण्याच्या उद्देशाने लाखो रुपये  खर्च करुन मजीप्राची २८ गावे प्रादेशीक पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली. यामध्ये तळप बु व रामतिर्थ या गावाचा  समावेश आहे. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे येथील पाणी पुरवठा नेहमीच बंद राहतो. याबाबत तात्काळ कारवाई केल्या जात नाही. पाणी पुरवठा करणाºया धरणावरील विद्युत रोहीत्र जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद असल्याचे सांगण्यात येते, परंतु आठ दिवस उलटुनही  पाणी पुरवठा सुरु झाला नाही.  गंगाधर ढोेरे, सारखे कर्मचारी निवृत्त झाल्यामुळे ही योजना अगदीच रामभरोसे  झाली आहे.कारंजा विभागातील अधिकारी कर्मचारीकरिता या योजनेचे देणे घेणे नसल्यासारखे वागत आहे. वरिष्ठांनी याबाबत लक्ष देण्याची मागणी होत आहे.सदरहु योजनेचा गावात पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. पाणी पुरवठा तात्काळ सुरु करण्यात यावा. - इंदुताई पाटील, सरपंच ग्रा.पं.तळप.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा