शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नगर पंचायतचे पाणी प्रश्नासंबंधी घुमजाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:48 IST

१ महिना उलटला तरी कार्यवाही नाही मालेगांव :- शहरातील पाणी प्रश्नासंबंधी सुनील शर्मा यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता, त्यामुळे ...

१ महिना उलटला तरी कार्यवाही नाही

मालेगांव :- शहरातील पाणी प्रश्नासंबंधी सुनील शर्मा यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता, त्यामुळे त्यांचे आत्मदहन रोखण्यासाठी नगरपंचायतीने लेखी पत्र देऊन एक महिन्याच्या आत पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याप्रश्नी नगरपंचायतीने घूमजाव केले असून अद्यापही काहीच केले नसल्याची आरोप सुनील शर्मा यांनी केला आहे.

सुनील शर्मा यांनी निवेदन दिले की, त्यांनी पाण्याच्या समस्याचे निवारण करण्याकरिता वारंवार अर्ज, लेखी माहिती, प्रकरण दाखल केलेली होती. त्यांच्या अर्जाचे निवारण न झाल्यामुळे पाणी समस्या दूर न झाल्यामुळे आत्मदहन करण्याचा विचार केला होता. चौकशी होऊन कार्यवाही करण्याचे लेखी अश्वासन मिळाल्याने आंदाेलन रद्द केले हाेते. १ महिन्याचा कालावधी उलटून गेला असून आजपर्यंत कोणताही पाणी समस्या सोडवली नाही आणि काेणतेही काम झालेले नाही.