शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सोमवारी आरक्षण बचावकरिता आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST

२००५च्या शासन निर्णयानुसारचे कर्मचारी अधिकारी पदोन्नतीकरिता ते ३३ टक्के पदोन्नतीच्या कोट्यात पात्र आहेत ते आता १०० टक्के खुल्या प्रवर्गातिक ...

२००५च्या शासन निर्णयानुसारचे कर्मचारी अधिकारी पदोन्नतीकरिता ते ३३ टक्के पदोन्नतीच्या कोट्यात पात्र आहेत ते आता १०० टक्के खुल्या प्रवर्गातिक पदोन्नतीच्या प्रक्रियेत अपात्र होणार आहेत,व ते न्याय मागण्यासाठी कोणत्याही कोर्टात जाऊ शकत नाही, ही बाब सर्व बहुजन समाजाच्या कर्मचारी अधिकारी यांचे हक्कावर गदा आणणारी आहे याचा विरोध केला पाहिजे, व हा शासन निर्णय रद्द केला पाहिजे.या मागणी करिता संपूर्ण राज्यभर हे आंदोलन आहे. मानोरा येथे दुपारी २ वाजता तहसील कार्यालयावर काही मोजक्या कार्यकर्त्यांनी काळी फीत लावून निवेदन दिले जाणार आहे.तरी आरेमबीकेएस,प्रोटान विंग व बहुजन कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रोटान विंगचे अध्यक्ष उमेश सोळंके, सुभाष मोरकर, माणिक डेरे, चिंतामण कळंबे, गजानन भोरखडे, आनंद खुळे, संजय व्यवहारे आदींनी केले आहे.