शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पीकविम्यासाठी भरपावसात शेतकऱ्यांचा भीक मांगो मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

मागील पाच वर्षीपासून सतत शेतकऱ्यांवर कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटे ओढवत आहेत. त्यात शेतकऱ्यांना शासन, प्रशासनाकडून कुठला ...

मागील पाच वर्षीपासून सतत शेतकऱ्यांवर कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटे ओढवत आहेत. त्यात शेतकऱ्यांना शासन, प्रशासनाकडून कुठला असा दिलासाही देण्याचे ठोस प्रयत्न होत नाहीत. पंतप्रधान पीक विमा योजनाही कुचकामी आहे, मागील वर्षी कापसावर बोंडअळी आली, तर सोयाबीन काढणीच्या वेळी अतिवृष्टीने झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकाचे नुकसान झाले.

पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, पीक विमा योजनेत झालेल्या अन्यायाविरुध्द मानोरा येथे बुधवार २१ जुलै रोजी परिवर्तन शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात भीक मांगो मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मानोरा पंचायत समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मनोहर राठोड यांचेसह महंत संजय महाराज, पंजाब चव्हाण, उमेश चव्हाण, शेषराव पवार,विनोद राठोड, बंडू राठोड,राहुल जाधव,विजय चव्हान,प्रेमसिंग जाधव, चेतन चव्हाण, छगन राठोड, प्रवीण राठोड, नितेश राठोड आदि शेतकरी सहभागी झाले होते.

----------------

तालुक्यांत विविध योजनांची मागणी

मानोरा तालुका हा कायमच उपेक्षित असून विकासाने कोसोदूर असलेल्या तालुक्यात शिक्षण, आरोग्य व सिंचनाचा मोठ्या प्रमाणात अनुशेष असल्याने डोगराळ व घनदाट जंगलाने व्यापलेल्या या परिसरात वन्य प्राणी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसरात्र शेतातच आपले बिऱ्हाड घेऊन बस्तान माेडावे लागते. तेव्हा मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा मंजूर करावा, शेतीला तार कुंपणाची योजना मंजूर करावी, कर्ज वसुली थांबवावी, आदि मागण्याही या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.