शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

आधारभूत किमतीबाबत मोदी सरकारचे मौन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:37 IST

रिसोड येथील पुष्पाताई पाटील खडसे महाविद्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त जयंत पाटील आले होते. त्यांच्यासोबत आ. राजेंद्र शिंगणे, अमोल ...

रिसोड येथील पुष्पाताई पाटील खडसे महाविद्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त जयंत पाटील आले होते. त्यांच्यासोबत आ. राजेंद्र शिंगणे, अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख, सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती महिला अध्यक्ष सुक्षना सलगर, प्रवीण कुठे, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, प्रदेश सरचिटणीस बाबाराव पाटील खडसे, दिलीपराव जाधव, रिसोड तालुका अध्यक्ष तेजराव पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी ना. जयंत पाटील यांनी इतिहासाची पुनरावृत्ती मोदी सरकारद्वारे होत असल्याचे सांगून हे सरकार देशातील कष्टकऱ्यांचा बळी घेत आहे. दिल्ली येथील आंदोलनकारी शेतकऱ्यांना पाणी, वीज दिले जात नाही व हीच क्रूर नीती केंद्र शासनाची आहे, हे एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबाराव पाटील खडसे यांनी केले. या कार्यक्रमात कुठलाही सत्कार सोहळा घेण्यात आला नाही, हे विशेष.