शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मंगरूळपीरच्या नागरिकांना प्यावे लागतेय दूषित पाणी!

By admin | Updated: April 25, 2017 01:49 IST

आठ दिवसांआड पाणीपुरवठा : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मंगरूळपीर : शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा होण्यासोबतच बहुतांश ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरविले जात आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याप्रकरणी तत्काळ तोडगा काढून शुद्ध पाणीपुरवठा केला जावा, अशा मागण्यांचे लेखी निवेदन नगर परिषद कार्यालयात धडकत असल्याचे दिसून येत आहे.शहरातील वॉर्ड क्रमांक दहामध्ये वास्तव्यास असलेल्या आरीफ खान यांनी लेखी निवेदनाव्दारे नगर परिषद प्रशासनाला कळविले, की नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसून दूषित पाणी प्यावे लागत आहे. १५ दिवसांतून एखादवेळी नळाला पाणी येते, तेही दूषित. अवास्तव नळ कनेक्शन देण्याच्या नादात काही नगर परिषद कर्मचाऱ्यांनी चुकीच्या ठिकाणी पाइपलाइन फोडून ठेवल्या आहेत. ही बाब प्रशासनाच्या वारंवार लक्षात आणून दिल्यानंतरही त्याची दखल घेतल्या जात नाही. याकडे वेळीच लक्ष पुरवून नागरिकांना दिलासा द्यावा, असे आरीफ खान यांनी नमूद केले आहे.गत दहा वर्षांपासून पाणीपुरवठ्याची ‘फिल्टर प्लांट मशीन’ स्वच्छ झालेली नव्हती. त्याकडे लक्ष पुरवून ती स्वच्छ करून घेण्यात आली असून, मोटार दुरुस्तीची कामेही प्राधान्याने पूर्ण झाली आहेत. यासह पाणी स्वच्छ करण्याकरिता उच्च दर्जाच्या तुरटीचा वापर करण्यात येत आहे. मात्र, पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या धरणाची पाणीपातळी कमी झाल्याने हा प्रश्न बिकट बनत आहे. तरीदेखील शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.-डॉ.गझाला यास्मीन मारूफ खान, नगराध्यक्ष, मंगरूळपीर