शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

किन्हीराजा येथील २५ वर्षांपूर्वीचे महावितरणचे संपर्क कार्यालय हटविण्याचा घाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:46 IST

किन्हीराजा :  येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या महावितरणचे २५ वर्षापूर्वीचे कार्यालय गत दोन महीण्यापासुन बंदच असून हे कार्यालय कायमस्वरुपी बंद करण्याचा घाट महावितरणने चालविला आहे. 

ठळक मुद्देकिन्हीराजा या  गावात १९९४ पासुन मुख्य रस्त्यावर महावितरणचे कार्यालय सुरु आहे.२५ वर्षापूर्वीचे कार्यालय गत दोन महीण्यापासुन बंदच आहे. हे कार्यालय चालुच ठेवावे अशी मागणी वीजग्राहकांकडुन केल्या जात आहे.

 

किन्हीराजा :  येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या महावितरणचे २५ वर्षापूर्वीचे कार्यालय गत दोन महीण्यापासुन बंदच असून हे कार्यालय कायमस्वरुपी बंद करण्याचा घाट महावितरणने चालविला आहे.  हे कार्यालय बंद केल्यास याचा ञास जनतेला सोसावा लागणार असुन हे कार्यालय चालुच ठेवावे अशी मागणी वीजग्राहकांकडुन केल्या जात आहे.

किन्हीराजा या  गावात १९९४ पासुन मुख्य रस्त्यावर महावितरणचे कार्यालय सुरु आहे. याच कार्यालयातून महावीतरणचे कनिष्ठ अभीयंता अली, रावणकर ,चेतवाणी ,मोरे,   पवार , वानखेडे ,पाटा , पवार ,नवरे या अभीयंत्यानी वीज ग्राहकांना चांगली सुिवधा दिली आहे. मिटर बसविणे,बील दुरुस्ती, नवीन कोटेशन यासह विविध योजनाची मातहती याच कार्यालयातुन वीजग्राहकांना देण्यात येत होती.   परंतु मध्यंतरी कनिष्ठ अभीयंता नवरे यांचा अपघात झाला व ते दीर्घ रजेवर गेले. त्यानंतर या विभागीचा पदभार कनिष्ठ अभियंता लादे यांच्याकडे देण्यात आला. पदभार असल्यामुळे  यांच्याच काळात हे कार्यालय गेल्या दोन महीण्यापासुन बंदच आहे .त्यामुळे वीजग्राहकांना खुप ञास सहण करण्याची वेळ आली आहे. तक्रार बुकवर तक्रार करण्यासाठी व विविध कामासाठी  आता या भागातील किन्हीराजा, मैराळडोह, एरंडा, पींप्रीसह सहा गावातील जनतेला मुख्यरोडवरील कार्यालया पासुन दीड कीलोमीटर अंतरावर असलेल्या ३३ के. व्ही . वीज उपकेंद्राच्या ईमारतीत जावुन आपली तक्रार मांडावी लागते . त्यातही अनेकवेळा अभियंता यांची भेट होत नाही.  तर अनेकवेळा संबंधीत लाईनमनचीही भेट होत नाही.  त्यामुळे अनेक अडचणीत वाढ होत आहे. 

.कार्यालय बंद का असे प्रभारी कनीष्ठ अभीयंता लादे यांना विचारले असता वरीष्ठ स्तरावरुणच भाडेतत्वावर असलेले कार्यालये बंद करण्याची माहीती वरीष्ठाकडुन मिळाली असुन सध्या याच कार्यालयाचे काम हे ३३ के. व्ही. वीज उपकेंद्राच्या ईमारतीत चालु आहे. आपल्या अडचणी सोडवीण्यीसाठी वीज उपकेंद्राच्या कार्यालयीत वीजग्राहकांनी यावे असे मत यावेळी प्रभारी कनीष्ठ अभीयंता लादे यांनी दीली.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण