शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

साहित्य लिहले जाते पण वाचले जात नाही - गजानन अमदाबादकर, मानोरा येथे काव्यसंग्रहाचे  प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 16:28 IST

मानोरा : साहित्य लिहीले मात्र वाचले जात नाही अशी खंत शेतकरी नेते तथा जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर कारंजा यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देकवि गजानन घुबडे यांच्य जय हो बळीराजा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

मानोरा : शेतकºयांचे दु:ख, त्याच्या समस्या अफाट आहे.त्या साहित्यातुन मांडल्या जातात. गजानन घुबडे  यांच्या जय हो बळीराजा या काव्यसंग्रहात शेतकºयांच्या वेदना व्यक्त झाल्या. साहित्य लिहीले मात्र वाचले जात नाही अशी खंत शेतकरी नेते तथा जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर कारंजा यांनी व्यक्त केली.

मानोरा येथे रविवारी १९ रोजी कवि गजानन घुबडे यांच्य जय हो बळीराजा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अमदाबादकर यांचेहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

पंचायत समितीच्या आवारात असणाºया सेवानिवृत्त शिक्षकांच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सत्यशोधकी साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिदेचे अध्यक्ष सतिष जामोदकर होते. अंकुर साहित्य संघ वाशिम जिल्हाध्यक्ष दिपक राऊत,अ.भा.अंनिसचे तालुकाध्यक्ष प्रा.विलास गांजरे, शेतकरी लेखक संभाजीराव टेटर, अंकुर साहित्य संघ मंगरुळपीरचे अध्यक्ष बाळासाहेब हवा, लोककलावंत संजय कडोळे कारंजा, कवयीत्री विमलताई वाघमारे आदि उपस्थित होते. याप्रसंगी प्रथम मान्यवरांनी क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले.  यावेळी प्रा.विलास गांजरे, संजय कडोळे, रमेश नागापुरे, विमलताई वाघमारे, संभाजीराव टेटर, दिपक राऊत, यांनी सुध्दा मनोगत व्यक्त् केले व घुबडे यांच्या काव्य संग्रहाची प्रशंशा केली. कवी गजानन घुबडे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन काव्यसंग्रह कसा प्रसवला  याबाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात सतिष जामोदकर म्हणाले की,  घुबडे यांची कविता वास्तववादी आहे. शेती व शेतकरी हा त्यांच्या कवितांचा विषय असुन त्यांनी  जे भोगलं ते लिहंल आहे. अंकुर साहित्य संघ शाखा कारंजाचे अध्यक्ष रामहरी पंडीत यांनी  प्रास्ताविक भाषण करुन या काव्यसंग्राहाचे रसग्रहण केले. सुत्रसंचालन अंकुर मानोराचे सचिव माणिक डेरे यांनी केले. किरण मनवर यांनी उपस्थितांचे  आभार मानले.यावेळी अंकुर परिवारासह नाट्यपरिषद शाखेचे सभासद व साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)

टॅग्स :cultureसांस्कृतिक