शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

कडधान्य साठवणुकीवर मर्यादा; व्यापारी आक्रमक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा भाव दुप्पट करण्याचे स्वप्न केंद्र सरकारने दाखविले आहे. सद्य:स्थितीत सर्व डाळवर्गीय शेतमालाचे बाजारभाव हे किमान आधारभूत ...

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा भाव दुप्पट करण्याचे स्वप्न केंद्र सरकारने दाखविले आहे. सद्य:स्थितीत सर्व डाळवर्गीय शेतमालाचे बाजारभाव हे किमान आधारभूत किमतीच्या आसपास आहेत तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत डाळवर्गीय शेतमालाच्या स्टॉकवर बंदी लावल्यामुळे बाजारभाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे डाळवर्गीय शेतमालाचे भाव व्यापाऱ्यांनीच पाडले असा शेतकऱ्यांचा गैरसमज होत आहे. या अध्यादेशामुळे संपूर्ण व्यापारीवर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारीसुद्धा डाळवर्गीय शेतमालाची खरेदी करण्यास घाबरत असल्याचे निवेदनात नमूद आहे. कडधान्य साठवणुकीवर मर्यादा आणणारा अध्यादेश केंद्र सरकारने रद्द करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे केली. यावेळी आनंद चरखा, ओमप्रकाश बंग, सुरेस पाटील भोयर, गोपाल कबरा, पुरुषोतम तोष्णिवाल, योगेश मुंदडा, मनीष साबू, राजकुमार राठी, जगदीश हुरकट यांच्यासह व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.

००००

नवीन अध्यादेशामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता !

एकीकडे केंद्र शासन कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे कडधान्य साठवणुकीवर मर्यादा आणणारा अध्यादेश काढणे ही बाब या परिस्थितीच्या विपरीत आहे, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला. केंद्र शासनाकडून शेतमालासंबंधित वारंवार नवीन अध्यादेश निघत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.