शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Updated: December 30, 2014 00:40 IST

महागड्या कीटकनाशकाचा वापर : कृषी विभागाने मार्गदर्शन करणे गरजेचे.

वाशिम : सोयाबीनच्या उत्पादनात यावर्षी कमालीची घट झाल्यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकर्‍यासमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. सद्य:स्थितीत तूर या पिकावर मर रोगाच्या व शेंगा पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे उत्पन्न कमी होण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये व्यक्त केल्या जात आहे.जिल्हय़ातील अनेक भागात मर रोगामुळे तूर या पिकाचे झाड मुळापासून वाळत चालले आहे. ही झाडे मुळापासून वाळत तुरीच्या शेंड्यापर्यंत जात असल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही झाडांवर शेंगा पोखरणार्‍या अळय़ांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले असून, या संकटाून सावरण्यासाठी कृषी विभागानेच मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. जिल्हय़ात कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या क्रॉपसॅप पाहणीतही तुरींवरील अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले असून, या संकटातून सावरण्यासाठी कृषी विभागानेच मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा तमाम शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. जिल्हय़ात हजारो हेक्टर वर तुरीचे पीक आहे. सध्या तुरीच्या पिकांवर हिरव्या व कोवळय़ा शेंगांना पोखरून टाकणार्‍या अळय़ांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. त्यासाठी शेतकरी वर्ग महागडे कीटकनाशक फवारत आहे; परंतु अळय़ांच्या प्रमाण जेवढेच्या तेवढे असल्याने तूर उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.