शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Updated: December 30, 2014 00:40 IST

महागड्या कीटकनाशकाचा वापर : कृषी विभागाने मार्गदर्शन करणे गरजेचे.

वाशिम : सोयाबीनच्या उत्पादनात यावर्षी कमालीची घट झाल्यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकर्‍यासमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. सद्य:स्थितीत तूर या पिकावर मर रोगाच्या व शेंगा पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे उत्पन्न कमी होण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये व्यक्त केल्या जात आहे.जिल्हय़ातील अनेक भागात मर रोगामुळे तूर या पिकाचे झाड मुळापासून वाळत चालले आहे. ही झाडे मुळापासून वाळत तुरीच्या शेंड्यापर्यंत जात असल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही झाडांवर शेंगा पोखरणार्‍या अळय़ांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले असून, या संकटाून सावरण्यासाठी कृषी विभागानेच मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. जिल्हय़ात कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या क्रॉपसॅप पाहणीतही तुरींवरील अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले असून, या संकटातून सावरण्यासाठी कृषी विभागानेच मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा तमाम शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. जिल्हय़ात हजारो हेक्टर वर तुरीचे पीक आहे. सध्या तुरीच्या पिकांवर हिरव्या व कोवळय़ा शेंगांना पोखरून टाकणार्‍या अळय़ांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. त्यासाठी शेतकरी वर्ग महागडे कीटकनाशक फवारत आहे; परंतु अळय़ांच्या प्रमाण जेवढेच्या तेवढे असल्याने तूर उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.