शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शनिवार शेवटचा दिवस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:41 IST

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

ठळक मुद्देएकवेळ समझोता योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी ३० जून २०१८ पर्यंत  आहे. शेतकऱ्यांनी अद्याप आपले ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत, त्यांना १४ एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

 वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस असून, पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले.दिड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी ३० जून २०१८ पर्यंत  आहे.राज्य शासनाने १३ मार्च २०१८ रोजीच्या निर्णयानुसार कर्जमाफीस व एकवेळ समझोता योजनेस (वन टाईम सेटलमेंट) पात्र शेतकऱ्यांच्या थकीत रक्कमेवर १ ऑगस्ट २०१७ ते कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या कालावधीत व्याज आकारू नये, अशा सूचना सर्व बँकांना व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांना दिल्या आहेत. याऊपरही काही बँका व्याज आकारत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.कर्जमाफी योजनेस पात्र असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपले ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत, त्यांना १४ एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तसेच शासनाच्या ७ डिसेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार एकवेळ समझोता योजनेंतर्गत दीड लाख रुपयांवरील रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत देण्यात आली होती. ही मुदत ३० जून २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कटके यांनी केले आहे.दरम्यान, ग्रामीण भागातील काही आपले सरकार सेवा केंद्रात नेट कनेक्टिव्हीटी नसल्याने शेतकऱ्यांना शहरी भागात अर्ज भरण्यासाठी यावे लागत आहे. कर्जमाफीच्या अर्जासाठी आता शेवटचा एक दिवस शिल्लक असल्याने शेतकरयांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन कटके यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती