शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

खरिप पिकांनी मान टाकली

By admin | Updated: September 29, 2014 02:27 IST

पिकांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा; भारनियमनाचा व्यत्यय.

वाशिम : जिल्ह्यात विविध संकटांमधून वाटचाल करणार्‍या शेतकर्‍यांसमोर आता पावसाने दांडी मारल्याने पिकांना वाचविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. पावसाअभावी अनेक भागातील पिके करपून जात आहेत. सिंचनाची सोय उपलब्ध असली तरी वीजपुरवठाही अनियमित राहत असल्याने ि पकांना वाचवावे कसे, या चिंतेने शेतकर्‍यांना ग्रासलेली शेतकर्‍यांचे खरिपाचे पीक मरणासन्न अवस् थेत जाऊन पोहचले आहे.चालू खरीप हंगामात जिल्ह्यात पेरणीयोग्य साडेचार लाख हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ८८ हजार हे क्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. अध्र्याअधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा, तर उर्वरित क्षेत्रात कपाशी, तूर, यासह मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल आदी पिकांची शेतकर्‍यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरणी केली होती. मूग, उडिदाचे पीक फार थोड्या प्रमाणात असले तरी या पिकालाही मध्यान्हात पावसाने मारलेल्या दडीचा दणका बसला. आधीच उशिराने झालेली पेरणी, विविध प्रकारच्या किडीतून पिकांना कसेबसे सावरणार्‍या जिल्हाभरातील शेतकर्‍याला सोयाबीन या मुख्य ि पकासह इतर पीक वाचण्यासाठी आता पावसाची प्रतीक्षा आहे. सोयाबीनची फुले बसली असली तरी शेंगा भरण्यासाठी शेतकर्‍यांना किमान एका पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकरी चा तकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. चालू खरीप हंगामाच्या सुरुवातील पावसाची उशिराने सुरुवा त झाल्याने शेतकर्‍यांना पेरणीला एक ते दीड महिने उशिरा झाला. सध्या सोयाबीनच्या पिकाचा दाणा भरण्याची स्थिती जिल्ह्यातील बहुतांश भागात असल्याने पावसाची गरज आहे. प्रखर तापणार्‍या उन्हामुळे शेतजमिनी कडक झाल्या आहेत. उष्णतेमुळे अळय़ांचा प्रादुर्भावसुद्धा वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीत ओलावा नसल्याने पिके कोमेजून व करपून जात आहे. हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटात सापडले असताना, त्याला मोटारपंपाद्वारे पाणी देऊन जीवनदान देण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांवर अनियमित वीजभारनियमन व खंडित होणार्‍या वीजपुरवठय़ाने खोडा घातला आहे. वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने पिकांना पाणीही देता येत नाही. परिणामी, शेतकरी आणखीच चिंताग्रस्त बनला आहे.