शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कामरगाव ग्रामीण रुग्णालय वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:56 IST

कामरगाव : मागील काही महिन्यापासून एकाच वैद्यकीय अधिका-यावर येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालत होता, परंतु मागील दोन महिन्यापासून त्यांच्या मुलांची प्रकृती ठिक नसल्याने ते सुध्दा रजेवर गेल्याने रुग्णालय वाºयावर दिसून येत आहे.

ठळक मुद्देएकाच वैद्यकीय अधिका-यावर रुग्णालयाचा कारभार ते सुध्दा रजेवर गेल्याने रुग्णालय वा-यावर  

लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव : मागील काही महिन्यापासून एकाच वैद्यकीय अधिका-यावर येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालत होता, परंतु मागील दोन महिन्यापासून त्यांच्या मुलांची प्रकृती ठिक नसल्याने ते सुध्दा रजेवर गेल्याने रुग्णालय वाºयावर दिसून येत आहे.कामरगाव ही वाशिम जिल्ह्यातील  ग्रामीण मधील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. गावाला जवळपास ४० ते ४५ खेडी जोडली असुन या सर्व गावाला कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयच आजारासाठी जवळ असल्यामुळे त्यामुळे २०० ते २५० रुग्णांची नोंद या ठिकाणी होते. सद्यसिथतीत काही शिकाऊ बी.ए.एम.एस. डॉक्टरांची प्रतिनियुक्ती कामरगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत असुन दररोज नवीन डॉक्टर कामरगाव वासीयांना  पहावयास मिळत आहे. साध्या सर्दी, खोकला, असलेल्या रुग्णांना सुध्दा अमरावती पाठविण्यात येत  असल्याने तसेच कामरगावला राष्ट्रीय महामार्ग असुन या ठिकाणी अपघात सुध्दा होत असतात. त्यामुळे अपघात ग्रस्तांना सुध्दा उपचार न करता त्यांना अमरावती पाठविण्यात येते. अशाचच घटनेत वटफळी येथील रंजना देशमुख या महिलेला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे काही काळ या ठिकाणी   तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी आमदार पाटणी व जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करुन ४ दिवसांसाठी  धनजहुन डॉक्टर बी.बी.लहाने यांची तोंडी आदेशावर नियुक्ती केली होती, परंतु कामरगावला  कायम स्वरुपी डॉक्टरांची गरज असुन लवकरात लवकर कायम स्वरुपी डॉक्टर द्यावे अशी मागणी आहे.