शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

उंबर्डा बाजार, चौैसाळ्यात जय मुंगसाजीचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 18:36 IST

विविध गावावरून येणाºया पालख्यांचे २९ फेब्रुवारी रोजी उंबर्डाबाजार नगरीत आगमन झाले.

चौसाळा/  उंबर्डा बाजार (वाशिम): दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात सहभागी होण्यासाठी जाणाºया सहा विविध गावावरून येणाºया पालख्यांचे २९ फेब्रुवारी रोजी उंबर्डाबाजार नगरीत आगमन झाले. यावेळी जय मुंगसाजी श्री मुंगसाजीच्या गजराने  परिसर दुमदुमला होता. मानोरा तालुक्यातील चौसाळा येथेही या पालख्या दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी स्वागत व पुजन करण्यात आले.    सोमवार २ मार्च रोजी मुंगसाजी माउलीचा पुण्यतिथी महोत्सव असल्याने पुंडलिक महाराज संस्थान पुंडलिकनगर मुर्तिजापूर, लहरीबाबा संस्थान मधापुरी, मुंगसाजी महाराज संस्थान लोहोगांव (वाढोणा), मुंगसाजी महाराज संस्थान तिघारा, मुंगसाजी महाराज संस्थान मेहा, मुंगसाजी महाराज संस्थान अंबाडा येथील मुंगसाजी माऊलीच्या पालख्या २९ फेब्रुवारीला उंबर्डाबाजार नगरीत मुक्कामी दाखल झाल्या होत्या. गावात पालखी सोहळा दाखल होताच गावातील प्रमुख मार्गावरून पालखीची शोभा यात्रा काढण्यात आली . यावेळी ‘जय मुंगसाजी श्री मुंगसाजी’च्या गजरा ने परिसर दुमदुमून गेला होता. यातील विविध पालख्यांतील वारकºयांसाठी भोजन तथा निवासाची व्यवस्था किशोर पाटील मिरासे, नंदुबाप्पु देशमुख, डॉ. न. म. चौधरी,  साहेबराव सोमनाथे, राहुल राजेंद्र पचगाडे (अमरावती) मुन्नाभाऊ ठाकूर यांनी केली. तसेच १ मार्च श्रीक्षेत्र रापेरी येथे सर्व पालखी मंडळातील वारकरी मंडळींची भोजनाची व्यवस्था उंबर्डाबाजार येथील रवि महाराज  श्रीराव यांचे वतीने करण्यात आली होती.  

चार हजार वारकºयांचे चौसाळ्यात आगमनचौसाळा: मुंगसाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मानोरा तालुक्यातील चौसाळा येथे १ मार्च रोजी १७ गावातील पालख्या दाखल झाल्या होत्या. या सर्व पालख्यात मिळून जवळपास चार हजार वारकºयांचा समावेश होता. यामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.यवतमाळ जिल्ह्यातीत दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे भगवान मुंगसाजी महाराज यांचे समाधी स्थळ आहे. दरवर्षी मुंगसाजी माऊलीचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून हजारो वारकरी पायदळ दिंडीने मुंगसाजी माउलीच्या दर्शनासाठी येतात. चौसाळा मार्गे जाणाºया या दिंड्यातील सर्व वारकºयांसाठी गावातील प्रत्येक ग्रामस्थ अन्न दानाचा कार्यकम आयोजित करतो. यंदाही गावात १७ पालख्यांचे आगमन होताच येथील ग्रामस्थांनी माऊलीच्या पालख्यांचे आनंदात स्वागत केले व गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पालख्यांचे जेवन आटोपल्यानंतर संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास धामनगाव देवकडे प्रस्थान झाले

टॅग्स :washimवाशिम