शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

पीक विमा योजनेचा मुद्दा पोहोचला संसदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:38 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान बिमा योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी व्हावी, या उद्देशाने खासदार गवळी यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा ...

शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान बिमा योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी व्हावी, या उद्देशाने खासदार गवळी यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न लोकसभेत जोरदार मांडला. केंद्र शासन अथवा राज्य सरकारकडून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करीत खासदार गवळी यांनी वाशिम-यवतमाळ या आपल्या लोकसभा मतदारसंघात रिलायन्स व इस्कॉटोकियो या दोन विमा कंपन्या किसान विमा योजनेचे काम पाहत असून, या कंपन्या चुकीचे तसेच तुटपुंज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर खोटेनाटे सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याचे सांगितले. यामुळे संबंधित कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांचेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. याप्रसंगी देशात ईस्ट इंडिया कंपनी आली की काय, अशी भीती वाटत असल्याचे मतही खासदार गवळी यांनी चर्चे दरम्यान व्यक्त केले.