शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

सिंचन विहिरींचा अनुशेष शेतक-यांच्या मुळावर!

By admin | Updated: April 9, 2016 01:32 IST

वाशिम जिल्ह्यात १३५८ विहिरी प्रलंबित, १0६९ रद्द.

दादाराव गायकवाड / कारंजा लाडनिसर्गाच्या दुष्टचक्रामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी पार गलितगात्र झाला आहे. दुष्काळी परिस्थितीतही पीक उत्पादनावर परिणाम होऊन शेतकरी अडचणीत सापडू नये, या विचाराने शासनाने काही योजना अस्तित्वात आणल्या. यामध्ये नवीन विहिरी, विहीर पुनर्भरण, सिंचन विहिरी, विहीर दुरुस्तीची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू केली आहेत. जिल्ह्यात अजूनही १३५९ विहिरींचे अर्ज धूळ खात आहेत. शेतकर्‍यांना विविध योजनांसाठी विहिरी मंजूर केल्या असल्या, तरी विहीर खोदण्यासाठीच्या अनुदानाकरिता पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यात सुमारे ७ हजार ८00 विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. मागील सात ते आठ वर्षांत त्यापैकी १ हजार ६९ विहिरी रद्द करण्यात आल्या, तर ५ हजार तीनशे त्र्याहत्तर विहिरी पूर्ण करण्यात आल्या असून, एक हजार तीनशे ५८ विहिरी अद्यापही अपूर्ण आहेत. जिल्हास्तरावरून घेतलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत जिल्ह्यात धडक सिंचन, नरेगाच्या विहिरीसह विहीर दुरुस्ती अंतर्गत एकूण ३ हजार दोनशे ५२ विहिरींची कामे सुरू आहेत. या विहिरींवर मजुरीसाठी ५४ कोटी ५३ लाख ७९ हजार रुपयांचा, तर बांधकाम साहित्यासाठी ३३ कोटी ८८ लाख १५ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. त्यापैकी चालू आर्थिक वर्षात अर्थात २0१६-१७ मध्ये मजुरांसाठी ९७.३३ लाख रुपयांचा खर्च आतापर्यंत करण्यात आला. या ३ हजार २५३ विहिरींच्या कामांना मंजुरी दिल्यापासून आजवर मजुरीसाठी ३१ कोटी ४१ लाख ९५ हजार, तर बांधकाम किंवा इतर साहित्यासाठी ५ कोटी ५३ लाख सात हजार रुपये खर्च झाल्याची माहिती आहे.