शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींचा अनुशेष शेतक-यांच्या मुळावर!

By admin | Updated: April 9, 2016 01:32 IST

वाशिम जिल्ह्यात १३५८ विहिरी प्रलंबित, १0६९ रद्द.

दादाराव गायकवाड / कारंजा लाडनिसर्गाच्या दुष्टचक्रामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी पार गलितगात्र झाला आहे. दुष्काळी परिस्थितीतही पीक उत्पादनावर परिणाम होऊन शेतकरी अडचणीत सापडू नये, या विचाराने शासनाने काही योजना अस्तित्वात आणल्या. यामध्ये नवीन विहिरी, विहीर पुनर्भरण, सिंचन विहिरी, विहीर दुरुस्तीची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू केली आहेत. जिल्ह्यात अजूनही १३५९ विहिरींचे अर्ज धूळ खात आहेत. शेतकर्‍यांना विविध योजनांसाठी विहिरी मंजूर केल्या असल्या, तरी विहीर खोदण्यासाठीच्या अनुदानाकरिता पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यात सुमारे ७ हजार ८00 विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. मागील सात ते आठ वर्षांत त्यापैकी १ हजार ६९ विहिरी रद्द करण्यात आल्या, तर ५ हजार तीनशे त्र्याहत्तर विहिरी पूर्ण करण्यात आल्या असून, एक हजार तीनशे ५८ विहिरी अद्यापही अपूर्ण आहेत. जिल्हास्तरावरून घेतलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत जिल्ह्यात धडक सिंचन, नरेगाच्या विहिरीसह विहीर दुरुस्ती अंतर्गत एकूण ३ हजार दोनशे ५२ विहिरींची कामे सुरू आहेत. या विहिरींवर मजुरीसाठी ५४ कोटी ५३ लाख ७९ हजार रुपयांचा, तर बांधकाम साहित्यासाठी ३३ कोटी ८८ लाख १५ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. त्यापैकी चालू आर्थिक वर्षात अर्थात २0१६-१७ मध्ये मजुरांसाठी ९७.३३ लाख रुपयांचा खर्च आतापर्यंत करण्यात आला. या ३ हजार २५३ विहिरींच्या कामांना मंजुरी दिल्यापासून आजवर मजुरीसाठी ३१ कोटी ४१ लाख ९५ हजार, तर बांधकाम किंवा इतर साहित्यासाठी ५ कोटी ५३ लाख सात हजार रुपये खर्च झाल्याची माहिती आहे.