शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कपाशी, सोयाबीनवर रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:22 IST

सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी  अशा आदि रोगांनी  आक्रमण केले आहे. तर सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  सोयाबीन व कपाशीच्या उत्पादनावर परिणाम व कपाशीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची  भिती शेतकºयांमध्ये व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देसोयाबीनवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव कपाशीच्या उत्पादनावर परिणाम शेतक-यांमध्ये भिती 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी  अशा आदि रोगांनी  आक्रमण केले आहे. तर सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  सोयाबीन व कपाशीच्या उत्पादनावर परिणाम व कपाशीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची  भिती शेतकºयांमध्ये व्यक्त केली जात आहे.दरम्यान रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संबंधीत शेतकºयांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन होणे गरजेचे असतांना मात्र ते होत नसल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून होत आहे. या परिस्थितीत नेमके काय करावे, या संभ्रमात शेतकरी आहे. यावर्षी  हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.  मात्र हा अंदाज खोटा ठरवत पावसाने चांगलीच दडी मारली.  अधुनमधुन आलेल्या रिमझीम पावसाने पिकांना जीवनदान मिळाले. पिकाची वाढही बरी झाली. मात्र हवा तसा पाऊस न आल्याने जमीनीला भेगा पडल्या होत्या तसेच जमीनीतील तापमानातही मोठी वाढ झाली. परिणामी सध्या फळधारणेच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन व कपाशी या दोन्हीही पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. कपाशीवर रसशोधक किडी यांच्यासह आदि रोगांनी  आक्रमण केले आहे. त्यामुळे त्याची पाने सुकु लागली आहे. तर सोयाबीनच्या शेंगा अळ्या मोठ्या प्रमाणावर फस्त करत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे सोयाबीनवर फळधारणेच्या काळात  शक्यतो अळ्यांच्या प्रादुर्भाव होत नाही. मात्र यंदा पहिल्यांदाच अशा स्थितीत अळ्याचे अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात कृषी विभागाशी शेतकºयांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ‘रिस्पॉन्स’ मिळाला नाही.