शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भविष्यात भारतीय संस्कृती विश्व गुरु बनेल - कुलगुरू डॉ. चांदेकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:34 IST

कारंजा :  आज संपूर्ण विश्व भौतिकतेकडे जात आहे. अशा वेळी त्यांना भारतीय संस्कृती हा मोठा आधार वाटत आहे. कारण भौतिकते सोबत भारतीय संस्कृतीने अध्यात्माचे कवच धारण केले आहे. त्यामुळे भविष्यात भारतीय संस्कृती विश्व गुरु बनेल असा विश्वास संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी चर्चा सत्राच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देकिसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार २३ जानेवारी रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थान दि.बी.जी.ई. सोसायटी, अकोला चे अध्यक्ष डॉ.राजकुमार हेडा होते.

कारंजा :  भारतीय संस्कृती ही अतिशय प्राचीन आहे. विविध आक्रमणे झेलुन सुध्दा या संस्कृतीने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. जगाला याचेच आश्चर्य वाटते आहे. आज संपूर्ण विश्व भौतिकतेकडे जात आहे. अशा वेळी त्यांना भारतीय संस्कृती हा मोठा आधार वाटत आहे. कारण भौतिकते सोबत भारतीय संस्कृतीने अध्यात्माचे कवच धारण केले आहे. त्यामुळे भविष्यात भारतीय संस्कृती विश्व गुरु बनेल असा विश्वास संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी चर्चा सत्राच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला आहे.

स्थानिक किसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार २३ जानेवारी रोजी भारतीय संस्कृती संवर्धनामध्ये स्त्रियांचे योगदान या विषयावर एक दिवसीय विद्यापीठस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दि.बी.जी.ई. सोसायटी, अकोला चे अध्यक्ष डॉ.राजकुमार हेडा होते.  यावेळी विषेश उपस्थिती म्हणून अंजनगाव सूर्जी  येथील देवनाथ मठाचे पिठाधिष प.पू.आचार्य श्रीजितेंद्रनाथ महाराज मंचावर उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून विष्वमांगल्य सभेच्या अ.भा.संघटन प्रमुख डॉ.वृृशालीताई जोषी,तसेच बी.जी.ई सोसायटी अकोला चे कार्यकारणी सदस्य डॉ.सत्यनारायण बाहेती, अनिलजी तापडीया व महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.विनय कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते. चर्चा सत्राची विधीवत सुरुवात सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. उद्घाटनपर भाषनात कुलगुरु यांनी भारतीय संस्कृती संवर्धन व रक्षणामध्ये स्त्रियांच्या भूमीकेचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला.  आचार्य श्रीजितेंन्द्रनाथ महाराज यांनी मत व्यक्ते केले .  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजकुमार हेडा यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.विनय कोडाप े यांनी केले. कार्य क्रमाचे संचालन डॉ.किरण वाघमारे यांनी केले तर आभार प्रा. प्रकाश पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाºयांंनी प्रयत्न केले.

टॅग्स :washimवाशिम