शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जलसंधारणाच्या कामांसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 15:56 IST

वाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेत झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान अभियान राबविले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेत झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान अभियान राबविले जात आहे. कामाअभावी जेसीबी व पोकलन मशिन जागेवरच उभ्या राहू नये म्हणून या मशीनकरिता स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. टंचाईग्रस्त भागात जलसंधारणाची विविध कामे करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेच्यावतीने (बीजेएस) केला जात आहे. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत कारंजा, वाशिम, मालेगाव, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात जलसंधारणाची विविध कामे सुरू आहेत. जलसंधारणाच्या कामांसाठी बीजेएसने २८ जेसीबी व १३ पोकलन मशीन मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. काही ठिकाणी कामांअभावी तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे जेसीबी व पोकलन मशिन जागेवरच उभ्या आहेत. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी जेसीबी व पोकलन मशीनकरिता संबधित विभागाने स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिलेले आहेत. सदर मशीन कामाअभावी अथवा इंधनअभावी बंद राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित नोडल अधिकाºयांवर निश्चित केली जाणार आहे. बीजेएसमार्फत सुरू असलेल्या कामावर प्रत्येक मशीनमागे एक नोडल अधिकारी नियुक्त करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्याअनुषंगाने कृषी विभाग, मृद व जलसंधारण विभाग, जि.प. लघु सिंचन विभाग, पाटबंधारे विभाग, लघु पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, जि.प. बांधकाम विभाग, वनविभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यासह सहा तालुका कृषी अधिकारी आदींशी जिल्हा प्रशासनाने पत्रव्यवहार केला असून, कामाचे नाव व मशिनच्या क्रमांकासह नोडल अधिकाºयांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सदरचे काम मोजमापाअभावी, इंधनाअभावी बंद राहिल्यास त्याकरीता संबंधित नोडल अधिकाºयांना जबाबदार धरले जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिम