शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बोंडअळी नुकसान भरपाई तात्काळ द्या ! - शिवसेनेची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:47 IST

वाशिम : हिवाळी अधिवेशनात बोंड अळीसाठी शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपााई कोणतेही निकष न लावता तात्काळ देण्याची मागणी शिवसैनिकांनी पालकमंत्री यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.

ठळक मुद्देकृषी विभाग व बि.टी. बियाणे कंपनीने कापुस उत्पादक शेतकऱ्यांवर केलेला अन्याय दुर करावा. निवेदन शिवसेनेच्यावतिने पालकमंत्र्यांना जिल्हा प्रमुख राजेश पाटील , दिनेश राठोड, डॉ.सुभाष राठोड, हरिष सारडा यासह मान्यवरांनी दिले.

 

वाशिम : हिवाळी अधिवेशनात बोंड अळीसाठी शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपााई कोणतेही निकष न लावता तात्काळ देण्याची मागणी शिवसैनिकांनी पालकमंत्री यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.

महाराष्ट्रातील बोंड अळीने नुकसान झालेल्या कापुस  उत्पादक शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनाने कोरडवाहु  क्षेत्राकरिता हेक्टरी ३०८००  तर बागायती शेतीकरिता ३७५०० रुपयाची मदत  जाहीर केली होती. मात्र ज्या शेतकºयांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान  झालेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल हा निकष चुकीचा आहे. त्यातही कोरडवाहु  शेतीकरिता ६८०० तर बागायती शेतीकरिात १३५०० रुपये मदत घोषीत करणे म्हणजे शेतकºयांसोबत क्रुर थटा करणे किवां शेतकऱ्यांना भिक दण्यासारखे आहे. शेतकºयांना शासनाकडुन भिक नको आहे, कृषी विभागाने बि.टी. बियाण्यांच्या नावाने चुकीची बियाणे  प्रमाणित करुन शेतकऱ्यांची फसवणुक केलली आहे. नुकतेच कृषी खात्याचे अधिकारी आणि बि.टी. बियाण्यांच्या संगणमताने राज्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशा लुट झाल्याची माहिती केंद्र सरकारच्या इटिंलिजंस ब्युरोने चौकशी अहवालात  दिली आहे. त्यामुळे कापुस उत्पादक  शेतकºयांची फसवणुक झाल्याचे सिध्द झाले आहे. म्हणुन ज्या शेतकºयांकडे बि.टी. कापुस बियाण्यांची पावती व कापसाचा  पिकपेरा आहे,  त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपााई मिळाली पाहिजे. हिवाळी अधिवेशनाने बोंड अळीने   नुकसान झालेल्या कोरडवाहु शेतीकिरता हेक्टरी ३०८०० रुपये तर बागायती शेतीकरिता ३७५०० रुपये जाहीर केलेली नुकसान भरपाई कोणतेही निकष न लावता सरसकट व तात्काळ देण्यात यावी व कृषी विभाग व बि.टी. बियाणे कंपनीने कापुस उत्पादक शेतकऱ्यांवर केलेला अन्याय दुर करावा. अन्यथा शिवसेना पुन्हा या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल याची नोंद घ्यावी असे निवेदन शिवसेनेच्यावतिने पालकमंत्र्यांना जिल्हा प्रमुख राजेश पाटील , दिनेश राठोड, डॉ.सुभाष राठोड, हरिष सारडा यासह मान्यवरांनी दिले.

टॅग्स :washimवाशिमShiv Senaशिवसेना