शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

मोतसावंग्याच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:49 IST

वाशिम : जिल्ह्यातील मोतसावंगा (ता.मंगरूळपीर) येथे २०१९ मध्ये अतिवृष्टी व गारपीट होऊन शेकडो एकरातील पिकांची अतोनात हानी झाली; मात्र ...

वाशिम : जिल्ह्यातील मोतसावंगा (ता.मंगरूळपीर) येथे २०१९ मध्ये अतिवृष्टी व गारपीट होऊन शेकडो एकरातील पिकांची अतोनात हानी झाली; मात्र दोन वर्षे उलटूनही अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे अखेर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी १६ सप्टेंबर रोजी सामूहिकरीत्या मंगरूळपीरचे तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांना याबाबत खड्या आवाजात जाब विचारला.

यासंदर्भातील निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले आहे की, २०१९-२० च्या हंगामात गहू, हरभरा, बिजवाई कांदा पिकाची शेतात पेरणी केली. पीक ऐन काढणीला आले असतानाच अतिवृष्टी व गारपीट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी सहायक, तलाठ्यांनी तीन ते चार दिवस मोतसावंगा येथे थांबून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले; मात्र अद्यापपर्यंत प्रत्यक्ष नुकसान भरपाई देण्यात आली नाही. तथापि, येत्या ७ दिवसांत भरपाई न मिळाल्यास २१ सप्टेंबर रोजी लघु पाटबंधारे विभागाच्या मोतसावंगा प्रकल्पात सामूहिक जलसमाधी घेऊ, असा इशाराही संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे.