शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रांगडा कांद्याच्या शास्त्रोक्त लागवडीबाबत मार्गदर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:26 IST

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुविदे फाउंडेशनचे विश्वस्त संजय उकळकर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषिविद्यातज्ज्ञ निवृत्ती पाटील उपस्थित होते. तांत्रिक मार्गदर्शनात ...

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुविदे फाउंडेशनचे विश्वस्त संजय उकळकर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषिविद्यातज्ज्ञ निवृत्ती पाटील उपस्थित होते.

तांत्रिक मार्गदर्शनात निवृत्ती पाटील यांनी, कांदा हे भारतीय आहारातील महत्त्वाचे पीक असून फळे व भाजीपाला पिकांमध्ये सर्वात जास्त परदेशी चलन देणारे पीक असल्याचे स्पष्ट केले; परंतु इतर देशांच्या तुलनेत भारताची उत्पादकता खूप कमी असतानाच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचीही उत्पादकता कमी असल्याचे सांगतानाच यामागील महत्त्वाची कारणे व संभाव्य उपायांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संजय उकळकर यांनी शेतकऱ्यांनी बहुपीक पद्धतीचा अवलंब करून आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करावी व त्यादृष्टीने अधिक बाजारभाव व जास्त नफा मिळविण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने तिन्ही हंगामात कांदा उत्पादन घेण्याचे आवाहन केले.

--------------

शास्त्रोक्त लागवडीविषयक मार्गदर्शन

कृषिविद्यातज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी खरीप व रांगडा हंगामातील कांदा लागवडीतील बारकावे विशद करताना योग्य जमिनीची निवड, योग्य व शिफारशीत वाणांचा वापर, बीजप्रक्रिया व रोपवाटिका व्यवस्थापन, अन्नद्रव्य व ओळीत व्यवस्थापन आणि कीडरोग व्यवस्थापनाविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. कांदा रोपवाटिका यशस्वी झाली म्हणजे निम्मी लढाई जिंकली असे समजले जाते. त्यामुळे उत्तम निचऱ्याच्या जमिनीत सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य मात्रेत वापर करून एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनाची जोड देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

---------------