शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याच्या पौष्टिकतेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:46 IST

कृषिमित्र अजय पांडुरंग राऊत यांनी चाऱ्यावर गूळ आणि मीठ प्रक्रियेचे होणारे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. उन्हाळ्यात वाळलेल्या चाऱ्यामधून जनावरांना ...

कृषिमित्र अजय पांडुरंग राऊत यांनी चाऱ्यावर गूळ आणि मीठ प्रक्रियेचे होणारे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. उन्हाळ्यात वाळलेल्या चाऱ्यामधून जनावरांना हवी तेवढी ऊर्जा मिळू शकत नाही. त्यामुळे जनावरांना अन्नद्रव्यांचा आभास होऊ लागतो. अशावेळी जनावरांच्या चाऱ्यावर गूळ आणि मीठाची प्रक्रिया केल्यास चाऱ्यामध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते, अशी माहिती राऊत यांनी दिली. या चाऱ्यामुळे जनावरांची पचनीयता वाढते. कमी चाऱ्यात जनावरांचे पोषण करता येते. यावेळी राजाराम राऊत, मनकर्णा राऊत, यादव तहकिक, ओम राऊत, सुनील मांगाडे, वैशाली राऊत आदी उपस्थित होते. या प्रात्यक्षिकासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल मुराई, कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत वाकुडकर व प्रा. आर. एस. डाखोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

००००

अशी करावी चाऱ्यावर प्रक्रिया.

चाऱ्यावर गूळ आणि मीठाची प्रक्रिया करण्यासाठी १०० किलो चाऱ्यासाठी १ किलो गूळ, ५०० ते ७५० ग्रॅम मीठ हे २० ते २५ लीटर पाण्यात द्रावण तयार करून चाऱ्यावर सम प्रमाणात शिंपडावे. हा चारा १२ ते २४ तास झाकून ठेवून नंतर जनावरांच्या आहारात वापरावा. या प्रक्रियेमुळे चारा मऊ होतो, त्याची चव वाढते.