शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शेंगा न लागल्याने भुईमूग उत्पादक शेतकरी अडचणीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:39 IST

या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, मुंग पिकाने पाठ फिरविली असताना उन्हाळ्यात भुईमूग या पिकाकडे शेतकऱ्यांनी कल वाढविला होता. ...

या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, मुंग पिकाने पाठ फिरविली असताना उन्हाळ्यात भुईमूग या पिकाकडे शेतकऱ्यांनी कल वाढविला होता. पेरासुद्धा मोठ्या प्रमाणात केला. मात्र भुईमूग पिकाच्या झाडांना फक्त दोन ते चारच शेंगा लागल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च निघणे कठीण झाले आहे. पेरणी, फवारणी, रासायनिक खते या खर्चाच्या तुलनेत भुईमूग पिकाच्या उत्पादनात घट होणार आहे. भुईमूग पिकासाठी रात्रंदिवस एक करूनही त्याच्या उत्पादनात घट आल्याने आणि पेरणीचे दिवस तोंडावर असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. लागवड खर्च वसूल होईल की नाही या चिंतेत शेतकरी असल्याचे दिसून येते. कडक निर्बंध असल्याने रब्बी हंगामातील पिकाच्या मालाची विक्री करण्यातसुद्धा अडचणी निर्माण होत आहेत. सद्य:स्थितीत भुईमूग पिकाला चार ते पाच शेंगांची फळधारणा असल्याने यावर्षीही केलेला खर्चही निघणे कठीण झाले असून शासनाने त्वरित भुईमूग पिकाचा सर्व्हे करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी मानोरा परिसरातील शेतकरी वर्ग करीत आहे.

कोट

गेल्या वर्षी सोयाबीनचे पीक आठ एकर शेतीमध्ये पेरले. त्याचा फारसा उतारा झाला नाही. त्यानंतर भुईमुगाची लागवड केली. मात्र झाडे वाढली; पण खाली शेंगा धरल्या नाहीत. तीन-चार शेंगा धरल्या आहेत. त्यामुळे लागवड खर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे.

- अरविंद इंगोले, कारपा