शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

सरकारने देशात अदृष्य आणीबाणी लावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:20 IST

विद्यमान शासनाने शेतकºयांना दिलेली कर्जमाफी पूर्णत: फसवी असून विकासाच्या नावावर शेतकºयांची अक्षरश: लूट केली जात आहे. फोडा आणि राज्य करा, अशी निती अवलंबिलेल्या भाजपा सरकारने देशात एकप्रकारे अदृष्य आणीबाणीच लावली आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी केले. 

ठळक मुद्देरविकांत तुपकर यांचे प्रतिपादन राज्यव्यापी दौ-यात सरकारवर कडाडून टिका

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: विद्यमान शासनाने शेतकºयांना दिलेली कर्जमाफी पूर्णत: फसवी असून विकासाच्या नावावर शेतकºयांची अक्षरश: लूट केली जात आहे. फोडा आणि राज्य करा, अशी निती अवलंबिलेल्या भाजपा सरकारने देशात एकप्रकारे अदृष्य आणीबाणीच लावली आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी केले. सरकारमधून बाहेर पडल्यानंतर प्रथमच काढलेल्या राज्यव्यापी दौºयादरम्यान मालेगाव येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत तुपकर यांनी सरकारवर कडाडून टिका केली. यावेळी तुपकर यांचे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष दामूअन्ना पाटील, मराठवाड्याचे गजानन पाटील बंगाळ, बुलढाणा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, अमोल वाघमारे, टाले आदिंची उपस्थिती होती. पुढे बोलताना तुपकर म्हणाले, की विद्यमान सरकारच्या स्थापनेला तीन वर्षे पूर्ण झाले; पण विकासकामांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. त्यामुळेच आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. सरकारने नोटाबंदीनंतर किती नुकसान झाले, किती नोटा नव्याने छापल्या, याचा हिशेब अद्याप जनतेसमोर सादर केलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची योजना फसवी असून त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकºयांना अद्याप मिळाला नाही. विकासाच्या नावाखाली शेतकºयांची लूट केली जात आहे. याविरोधात कुणी बंड पुकारले तर त्याला वेगवेगळ्या प्रकारची भिती दाखविली जात आहे. परंतू आम्ही सरकारला कदापि भिणार नाही, असे तुपकर म्हणाले. शेतकºयांच्या शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक भाव मिळाला पाहिजे, हमी भाव केंद्र ठिकठिकाणी सुरू व्हायला हवे, यासह इतर मागण्यांसाठी नोव्हेंबरच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी जंतरमंतरवर धडक मोर्चा काढला जाणार असून देशभरातील शेतकरी त्यात सहभागी होतील, असा दावा यावेळी तुपकर यांनी केला.