शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने देशात अदृष्य आणीबाणी लावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:20 IST

विद्यमान शासनाने शेतकºयांना दिलेली कर्जमाफी पूर्णत: फसवी असून विकासाच्या नावावर शेतकºयांची अक्षरश: लूट केली जात आहे. फोडा आणि राज्य करा, अशी निती अवलंबिलेल्या भाजपा सरकारने देशात एकप्रकारे अदृष्य आणीबाणीच लावली आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी केले. 

ठळक मुद्देरविकांत तुपकर यांचे प्रतिपादन राज्यव्यापी दौ-यात सरकारवर कडाडून टिका

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: विद्यमान शासनाने शेतकºयांना दिलेली कर्जमाफी पूर्णत: फसवी असून विकासाच्या नावावर शेतकºयांची अक्षरश: लूट केली जात आहे. फोडा आणि राज्य करा, अशी निती अवलंबिलेल्या भाजपा सरकारने देशात एकप्रकारे अदृष्य आणीबाणीच लावली आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी केले. सरकारमधून बाहेर पडल्यानंतर प्रथमच काढलेल्या राज्यव्यापी दौºयादरम्यान मालेगाव येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत तुपकर यांनी सरकारवर कडाडून टिका केली. यावेळी तुपकर यांचे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष दामूअन्ना पाटील, मराठवाड्याचे गजानन पाटील बंगाळ, बुलढाणा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, अमोल वाघमारे, टाले आदिंची उपस्थिती होती. पुढे बोलताना तुपकर म्हणाले, की विद्यमान सरकारच्या स्थापनेला तीन वर्षे पूर्ण झाले; पण विकासकामांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. त्यामुळेच आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. सरकारने नोटाबंदीनंतर किती नुकसान झाले, किती नोटा नव्याने छापल्या, याचा हिशेब अद्याप जनतेसमोर सादर केलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची योजना फसवी असून त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकºयांना अद्याप मिळाला नाही. विकासाच्या नावाखाली शेतकºयांची लूट केली जात आहे. याविरोधात कुणी बंड पुकारले तर त्याला वेगवेगळ्या प्रकारची भिती दाखविली जात आहे. परंतू आम्ही सरकारला कदापि भिणार नाही, असे तुपकर म्हणाले. शेतकºयांच्या शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक भाव मिळाला पाहिजे, हमी भाव केंद्र ठिकठिकाणी सुरू व्हायला हवे, यासह इतर मागण्यांसाठी नोव्हेंबरच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी जंतरमंतरवर धडक मोर्चा काढला जाणार असून देशभरातील शेतकरी त्यात सहभागी होतील, असा दावा यावेळी तुपकर यांनी केला.