शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

शेतक-यांची फसवणूक

By admin | Updated: May 11, 2015 02:02 IST

बेरोजगार सेवा कार्डवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावून शेतकरी व बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचा प्रकार.

मानोरा : भारतीय कृषी योजना शेतकरी मार्गदर्शन केंद्रद्वारा पुसद शेतकरी सेवा कार्ड व बेरोजगार सेवा कार्डवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावून शेतकरी व बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचा प्रकार ९ मे रोजी समोर आला आहे. वाय.बी.एस. संस्थेचे सेवा कार्ड घेऊन ग्रामीण भागात अनेक तरुण तरुणी जाऊन शेतकर्‍यांकडून योजनेच्या नावावर कार्ड भरून घेऊन पैेसे घेत आहे. असाच प्रकार पाळोदी परिसरात आढळून आला. मनसेचे दारासिंह पवार यांनी त्यांना पकडून चौकशी केली असता पाळोदीत जवळपास दहा हजारांचे कार्ड त्यांनी भरून घेतले. मनसेच्या मध्यस्थीने त्यांनी पाळोदी येथील वसूल शेतकर्‍यांचे पैसे परत केले आहेत. ग्रामीण भागातील जनता योजनेच्या नावाने या प्रकाराला बळी पडत आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकार्‍यांनी आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, काही लोकांना तपासाकरिता ताब्यात घेतले होते. याबाबत बीट जमादार डाबेराव यांनी सांगितले की, वरील प्रकरणी संस्था नोंदणी क्रमांक आम्ही धर्मदाय आयुक्त यवतमाळ यांना पाठविले तसेच त्यांचे दिलेल्या पुसद, येथील कार्यालयावर गेलो असता मागील अनेक महिन्यापासून बंद असल्याचे समजले. तपास सुरु असून योग्य कार्यवाही करु, असे म्हणाले.