शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

वादळी वाऱ्यामुळे चार लाखांच्या पपईचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यायासह पावसामुळे तालुक्यातील ग्राम तांदळी येथील पपई पिकाचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले ...

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यायासह पावसामुळे तालुक्यातील ग्राम तांदळी येथील पपई पिकाचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे. यामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारंजा येथील शेतकरी राजेश हवा यांची शेती तांदळी शेत शिवारात आहे. त्यांनी यावर्षी सात एकर शेतात पपई पिकाची लागवड केली होती. मात्र, २० मार्च रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पपईची झाडे पूर्ण तुटून पडली. तसेच झाडाला लागलेल्या पपई फळाचीसुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे राजेश हवा यांचे जवळपास सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. आतापर्यंत कोणीही पंचनामा करण्यासाठी कृषी विभागाचे किंवा महसूल विभागाचे कर्मचारी आले नाही.