शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

हरभऱ्यावर घाटेअळीचे आक्रमण; ढगाळ वातावरणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 14:10 IST

वाशिम: गेल्या आठवडाभरापासून पश्चिम वऱ्हाडात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचा फटका तुरीच्या पिकासह भाजीपाला पिकांना बसला असतानाच आता या वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकावरही घाटेअळीचा प्रादूर्भाव होत आहे.

लोेकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गेल्या आठवडाभरापासून पश्चिम वऱ्हाडात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचा फटका तुरीच्या पिकासह भाजीपाला पिकांना बसला असतानाच आता या वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकावरही घाटेअळीचा प्रादूर्भाव होत आहे. यामुळे या पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. यंदाही या तीन जिल्ह्यात हरभरा पिकाचे क्षेत्र अधिकच आहे. हे पीक घाटे आणि फुलांवर असताना ढगाळ वातावरण तयार झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळी (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीमुळे घाट्यांचे प्रमाण कमी होऊन उत्पादनात घट येण्याची भिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरम्यान, या अळीवर नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून उपाय योजना सुचविण्यात येत असून, अळी लहान अवस्थेत असेल, तर नियंत्रणासाठी हेलिओकील ५०० मि.लि. ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे किंवा क्विनॉलफॉस दोन मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. अळी मोठ्या अवस्थेत असेल, तर रॅनॅक्झीपार दोन मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. प्रामुख्याने ही फवारणी सायंकाळी किंवा सकाळच्या क्षेत्रात करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणासह दाट धुक्यामुळे हरभºयाची फुलगळ होत आहे. या परिस्थितीत हरभºयाला तुषार सिंचनाने पाणी दिल्यास किंवा फवारणी पंपाने पाणी फवारल्यास पानावरील धुके निघून नुकसान टाळणे शक्य होईल, असेही कृषीतज्ञांकडून सांगण्यात येत आहे. 

गेल्या चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हरभरा पिकावर काही अंशी घाटेअळीचा प्रादूर्भाव होत आहे. यावर वेळीच नियंत्रणासाठी शेतकºयांनी कृषी अधिकाºयांच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी. वेळीच नियंत्रण मिळविल्यास नुकसान टाळणे शक्य होणार आहे.दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीवाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती