शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

१७ दिवसांपासून दररोज  १७५ कर्मचारी, निराधारांना भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 15:31 IST

१७५ जणांना दररोज दोन वेळीचे भोजन देण्याचा उपक्रम समाजसेवक राजु पाटील राजे यांनी गत १७ दिवसांपासून सुरु केला आहे.

-नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये याकरिता कर्तव्य बजावणाºया पोलीसासह इतर ९० कर्मचारी व निराधार, गोरगरिब कुटुंबातील ८५ असे एकूण १७५ जणांना दररोज दोन वेळीचे भोजन देण्याचा उपक्रम समाजसेवक राजु पाटील राजे यांनी गत १७ दिवसांपासून सुरु केला आहे. याकरिता त्यांना दररोज प्रतिदिन १३ हजार रुपये खर्च येत आहे.कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर जिल्हयात १७ दिवसाआधी संचारबंदी जाहीर करण्यात आली. या संचारबंदीत रात्रंदिवस झटत असलेले पोलीस कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्या जेवणाचे हाल होऊ नये याकरिता राजु पाटील राजे यांनी कर्मचाºयांना भोजन देण्याचा उपक्रम होती घेतला. दरम्यान अनेक निराधार, गोरगरिब कुटुंबांनाही दोनवेळचे जेवण सुरु केले. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांसाठी पॅकींगफूड जे १०० रुपये थालीप्रमाणे तर निराधारांकरिता देण्यात येत असलेले थाली ५० रुपये प्रमाणे असे एकूण १७५ जणांना जेवणासाठी प्रतिदिन १३ हजार रुपयांच्या जवळपास खर्च येत आहे. सामाजिक दायित्व स्विकारलेल्या राजे यांनी आपला एका चांगल्या कार्यास हातभार लागत आहे यापेक्षा पुण्याचे काम नसल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त करुन याकरिता माझे मित्र बालाजी ढवळे, यांच्या नेतृत्वात संतोष शिंदे, कपील सारडा, गजानन कटके, धनंजय रणखांब, आनंद गडेकर, शंकर शिंदे  सहकार्य करीत आहेत त्यांचे मोलाचे योगदान आहे. सदर उपक्रम संचारबंदी उठेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याचा मानस राजु पाटील राजे यांनी व्यक्त केला. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर सर्वच जण घरी राहून आपल्या कुटुंबियांची काळजी घेत असतानाच राजु पाटील राजे यांनी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांना व निराधारांना  दोन वेळीचे पोटभर जेवण व प्रत्येक चौकात असलेल्या पोलिसांना पाण्याची कॅन देण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :washimवाशिम